एक्स्प्लोर
IND VS AUS | भारतासमोर किमान 370 धावांचं लक्ष्य, दुसऱ्या दिवसअखेर भारत 2 बाद 62,पावसामुळे थांबला खेळ
IND Vs AUS 4th Test यजमान ऑस्ट्रेलियाला 369 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिलला कमिन्सनं स्वस्तात माघारी पाठवलं. तर दुसरीकडे चांगला खेळ करत असतानाच नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारुन रोहित शर्मा झेलबाद झाला.
रोहित शर्मानं 6 चौकारांच्या मदतीन 44 धावा केल्या. रोहित आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. चहापनापर्यंत भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदतल्यात 62 धावा केल्या. ज्यानंतर पावसामुळं दुसऱ्या दिवसातील खेळात व्यत्यय येण्यास सुरुवात झाली.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report

Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

Mumbai Pune Expressway Missing Link Traffic : उद्घाटनाचा घाट...का अडवली वाट? Special Report

Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला? Special Report


























