एक्स्प्लोर
Advertisement
India Pak Relation Special Report : ७५ वर्षांनंतर पाकिस्तानला सुचलं शहाणपण, भारत-पाक मैत्रीसाठी शरीफांचे सूर
पाकिस्तान उशिरा सुचलेल्या शहाणपणाची...पाकिस्तानात ऐतिहासिक गरिबी, महागाई, बेरोजगारी अशा सगळ्या पातळ्यावर आर्थिक संकट आलेलं असताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची एक मुलाखत समोर आलीए.. आणि त्यांनी या मुलाखतीत गेल्या ७५ वर्षांमधल्या चुकांचा पाढाच वाचलाय. पाकिस्तानाची सर्वात मोठी चूक शरिफ यांनी मान्य केली.. भारताशी पंगा घेण्यासाठी पाकिस्ताननं अण्विक शस्त्र निर्मितीवर लक्ष दिलं.. सगळी रसद तिथंच पुरवली. या नादात सामान्य जनतेवर मात्र उपासमारीची वेळ आल्याचं ते म्हणाले... याच सगळ्या स्थितीत शाहबाज शरिफांनी भारतासोबत संबंध चांगले व्हावेत असं आवाहन पंतप्रधान मोदींना केलंय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Amit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चा
MVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रिपदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?
Nitesh Rane vs NCP Special Report : Ajit Pawar यांच्या तंबीला चॅलेंजने उत्तर,राणे - पवार प्रकरण काय?
Special Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य
Special Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement