एक्स्प्लोर
शरद पवारांना पंतप्रधानपदापासून काँग्रेसनेच दूर ठेवलं? प्रफुल पटेलांच्या लेखामुळे राजकारण तापलं!
मुंबई : शरद पवारांनी काँग्रेसला ताकत दिलेली ताकत पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण दिल्लीच्या 'दरबार राजकारणात' ही संधी हुकली. ज्यामुळं त्यांच्यासह काँग्रेस आणि देशाचे मोठे नुकसान झालं, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारं काँग्रेस सरकार बनलं असतं पण नरसिंह रावांमुळं देवेगौडा सरकार आलं, असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज इंग्रजी दैनिक हितवादसह अनेक वर्तमानपत्रात पवारांवर लिहिलेल्या लेखात शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाविषयी महत्वाचे भाष्य केलं आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Special Report | 12th Marksheet | शिक्षिकेच्या घरात आग, उत्तरपत्रिका जळू खाक! प्रकरण काय?

Rajkiya Shole | Parinay Fuke | फुकेंचा आरोप, नानांकडे रोख? राईस मिल मालकांना एजंटचे धमकीचे फोन?

Special Report | Beed Police Surname | बीडमध्ये वर्दीवर सलोख्याचा भाव, नको आडनाव; जातीय तेढ मिटणार?

Special Report | Jayant Patil | जयंत पाटलांच्या मनात 'खरं' काय?, ते वक्तव्य, जाण्याचा इशारा?

Beed Crime Videos Specail Report : बीडमधील मारहाण प्रकरण, दहशत निर्माण करण्यासाठी VIDEO काढतात
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement