एक्स्प्लोर
Amravati : चांदूर रेल्वे तालुका झाला पाणीदार; वन कर्मचाऱ्यांकडून तलावाची निर्मिती Special Report
अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका सुंदर तलावाची निर्मिती केलीय.. त्यामुळे हा तालुका पाणीदार झालाय..काल दसऱ्या निमित्त पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून या तलावाचं जलपूजनही करण्यात आलं... विशेष म्हणजे इथल्या वन्य प्राण्यांना जंगलातच जलसाठा उपलब्ध झाल्याने प्राण्यांचा मानवी वस्तीतला वावरही बंद झालाय.. पाहुयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shambhuraj Desai VS Aaditya Thackeray : जमिनीवरुन 'ओरखडा' अधिवेशनात आखाडा Special Report

Execution of Kerala woman Nimisha Priya : केरळची नर्स येमेनमध्ये कशी बनली गुन्हेगार? Special Report

Kirit Somaiya VS Sanjay Raut : तक्रार सोमय्यांची, कसोटी फडणवीसांची; किरीट सोमय्यांवर अजित पवारांची खप्पामर्जी? Special Report

Minister On Farmer : कुठे गेला शेतकऱ्यांचा 'बाप'? सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यावर बिकट वेळ Special Report

Uttarakhand Floods : उत्तर भारतात जलप्रलय, अतिवृष्टीमुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
टेक-गॅजेट
आशिया कप 2022
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
























