Ahmedabad Plane Crash : मृत्यूला हुलकावणी पुनर्जन्माची कहाणी; ते तिघं कसे बचावले? Special Report
Ahmedabad Plane Crash : मृत्यूला हुलकावणी पुनर्जन्माची कहाणी; ते तिघं कसे बचावले? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली पण अहमदाबाद विमान अपघातनंतर या म्हणीचा प्रत्यय आला. विमान अपघातात एक प्रवासी सोडला तर सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला. बर जो प्रवासी वाचलाय त्याला फार काही दुखापतही झाली नाही. या सगळ्या घटनाक्रमाला दैवी चमत्कारच म्हणाव लागेल. असच गुड लक अकोल्याच्या ऐश्वर्याचही होतं. ती देखील या सगळ्यातून थोडक्यात बचावली. तर त्याच विमानान प्रवास करणाऱ्या भूमि चौहानला शहरातल्या वाहतूक कोंडीन वाचवलं. नेमकं काय घडलं तिघांसोबत. चा आशीर्वाद असलेले हे तिघे मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप सुटलेत. दृश्यात दिसणारे हे आहेत विश्वास कुमार रमेश जे अपघातग्रस्त विमानाने प्रवास करत होते. हा अपघात पाहून यातील कोणीच वाचणार नाही असाच अंदाज सगळ्यांनी काढला. पण या विमानात एक असा माणूस होता ज्याने मृत्यूलाही हुलकावणी दिली आहे. ते म्हणजेच विश्वास कुमार रमेश. अपघातनंतर रमेश. स्वतःच्या पायावर चालत अम्बुलन्सपर्यंत गेली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चमत्कारानेच बचावलेल्या विश्वास कुमार रमेश यांची आज पंतप्रधान मोदींनीही भेट घेतली आहे.
All Shows

































