Anil Parab Bala Nandgaonkar Majha Katta : राज-उद्धव एकत्र कसे आले? दोन ठाकरेंचे दोन एक्के, माझा कट्टावर
Anil Parab Bala Nandgaonkar Majha Katta : राज-उद्धव एकत्र कसे आले? दोन ठाकरेंचे दोन एक्के, माझा कट्टावर
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
ब्रँड ठाकरे, कुणाला आवडो किंवा न आवडो पण महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक अस. वास्तव ज्याला टाळता येणार नाही. त्याच वेळेला गेली काही वर्ष हाच ब्रँड ठाकरे आपला प्रभाव गमावतोय की काय अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. ब्रँड ठाकरेचा प्रभाव कमी होऊ नये यासाठी ठाकरेंना नसेल तेवढी काळजी मराठी माणसांच्या चर्चांमध्ये सुद्धा जाणवते आणि यामधूनच मग नेहमीच प्रश्न पुढे येतो की या ब्रँड ठाकरेच होणार काय? यामध्ये सध्या राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाला कडवट विरोध सध्या सुरू झालेला आहे आणि ठाकरे बंधू पुढे सरसावले. येत्या पाच जुलैला मराठी माणसा. चा एक भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये कोणाचाही झेंडा नसला तरी सुद्धा तो मोर्चा मराठीत्व दाखवणारा आणि 2006 नंतर म्हणजे जवळपास 20 वर्षांनी ठाकरेंची सुद्धा एकत्रित शक्ती दाखवणारा असणार आहे. मराठीत्वाच्या याच मुद्द्यावरती दोन्ही बंधू सत्तेच्या काळजामध्ये धडकी भरवणारी शक्ती दाखवू शकणार आहेत का? हा प्रश्न आहे. यासोबतच गेले काही महिने ठाकरे बंधूंच्या एकजुटीची चर्चा जोर धरतेय. अशी चर्चा सुरू झाली की शिवसैनिक आणि मनसैनिक मध्येच नाही तर एकूणच मराठी माणसांच्या एका मोठ्या वर्गामध्ये सुद्धा उत्साहाला उदाण येत पण पुढे युती होणार की होणार नाही हे अद्यापही अस्पष्ट आहे. प्रश्न अनेक आहेत, उत्सुकता सुद्धा खूप आहे आणि यामुळेच मराठी माणसांच लक्ष लागलेल्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आजचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आज आपल्या सोबत माझा कट्ट्यावरती आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर तुमच्या दोघांचही खूप खूप स्वागत आणि सुरुवात करूयात राजीव सरांच्या प्रश्नांनी. तुम्ही दोघजण असे शेजारी इतक्या प्रेमानं बसलेले बघून मला असं वाटतं की इथं सगळ्यांना जसा असं सुखावणार आहे तसच अनेकांना सुखावणार असं आहे पण असं शेजारी तुम्हाला बसल्याचं काही स्मरणात आहे का कधी असे तुम्ही इतक्या प्रेमान एकमेकांशी स्मितहास्य करत बघताय परस्परांशी टाळ्या देत बोलताय मला असं वाटतं बाळा नांदगावकर आणि मी हे आम्ही फार पूर्वीपासून शिवसेनेचे तळागळाचे कार्यकर्ते. म्हणजे पक्ष दोन वेगवेगळे झाले तरी देखील अजूनही त्यावेळेच्या आमच्या केसेस अजूनही चालू आहेत, आज जसे इथे बसलोय तसे कोर्टातही अजूनही आम्ही बसतोय म्हणजे आताच एक जी मला आठवते की आमची राणेच्या विरोध जी केस आहे ती अजूनही चालू आहे आणि आजही आम्ही आपल्याला आठवत राणे साहेब ज्यावेळेला सोडून गेले होते आणि त्यावेळेला त्यांची सभा दादरला सामनाच्या समोर होती त्या केस. माझी त्यांची झालेली शेवटची भेट लीलावती मध्ये बाळासाहेबांना शब्द दिला होता आणि प्रामाणिक प्रयत्न त्याच्यात माझा काहीच वाटत नाही या दोघ भाव एकत्र माझ राजकारण संपल तरी चालेल पण दोघे भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाठी एकत्र यावी एवढी माझी भावना आहे त्याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही कळलं आता आता. आणि निवडणुकांच राजकारण किंवा निवडणुका आणि राजकीय पक्षांच एकत्रीकरण हे जरी सत्ता मिळवण्यासाठी जरी असलं तरी त्याची समानता जी आहे या दोन पक्षांची ही तर काय वेगळी झालेली नाहीये. ही वर्षानुवर्ष तीच आहे. म्हणजे ते जरी आम्ही वेगळे जरी लढलो तरी आमचा दोघांचा मुद्दा तर एकच असतो. आणि त्याच्यामुळे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही दोन पक्ष एकत्र येतोय हा विषयच नाहीये.
All Shows

































