एक्स्प्लोर

टी-20 हरण्याची किंवा जिंकण्याची आम्ही चिंता करत नाही : रवी शास्त्री

मुंबईत झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातील विजयानंतर रवी शास्त्री बोलत होते.

मुंबई : ''टी-20 क्रिकेटमध्ये हारू किंवा जिंकू, आम्ही त्याचा विचार करत नाही, फक्त युवा खेळाडूंना संधी मिळते आणि त्यातून 2019 साठी चांगले खेळाडू निवडता येतील, एवढंच आमचं ध्येय असतं'', असं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले. मुंबईत झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातील विजयानंतर रवी शास्त्री बोलत होते. त्यांनी गोलंदाज जयदेव उनाडकट आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. ''जयदेव उनाडकटने अनेक महत्त्वाचे बदल स्वतःमध्ये केले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो क्रिकेट खेळत आहे. मात्र त्याची गोलंदाजी का महत्त्वाची आहे, ते त्याला आता समजायला लागलं आहे'', असंही रवी शास्त्री म्हणाले. सलामीवीर फलंदाज केएल राहुलच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. ''राहुल हा अप्रतिम खेळाडू आहे. त्याला सेट होण्यासाठी वेळ मिळाला, त्याचा फायदा घेत त्याने प्रत्येक प्रकारचे शॉट मारले. गेल्या 18-20 महिन्यांपासून स्वतःमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणारा तो एकमेव खेळाडू आहे'', असं रवी शास्त्रींनी सांगितलं. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्च्या तिसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासाह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. श्रीलंकेने दिलेलं 136 धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी शेवटच्या षटकात चार चेंडू राखून पूर्ण केलं. भारताकडून मनीष पांडेने चौकारांसह 32 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 30 आणि कर्णधार रोहित शर्माने 27 धावांचं योगदान दिलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime : वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं!
वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं!
एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना
एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना
डीवाय चंद्रचूडांनी तब्बल 265 दिवसांनी सरकारी बंगला सोडला, विद्यमान सरन्यायाधीश गवई म्हणाले, मी वेळेवर बंगला सोडणार
डीवाय चंद्रचूडांनी तब्बल 265 दिवसांनी सरकारी बंगला सोडला, विद्यमान सरन्यायाधीश गवई म्हणाले, मी वेळेवर बंगला सोडणार
Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार
Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime : वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं!
वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट, सासरवाडीहून परतताना कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत संपवलं; नागपूर हादरलं!
एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना
एकाच दिवशी मायलेकानं घेतला जगाचा निरोप; लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदात्या आईने सुद्धा सोडला जीव, सांगलीमधील धक्कादायक घटना
डीवाय चंद्रचूडांनी तब्बल 265 दिवसांनी सरकारी बंगला सोडला, विद्यमान सरन्यायाधीश गवई म्हणाले, मी वेळेवर बंगला सोडणार
डीवाय चंद्रचूडांनी तब्बल 265 दिवसांनी सरकारी बंगला सोडला, विद्यमान सरन्यायाधीश गवई म्हणाले, मी वेळेवर बंगला सोडणार
Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार
Video: ..तर फाशी द्या, मग जावई का असेना; रुपालीताई चेकाळून बोलल्या, एकनाथ खडसेंचा पलटवार
US-Pak : भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं, अमेरिकेनं पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली, आसिम मुनीरला पुन्हा अमेरिकेचं निमंत्रण?
नराधम शिक्षकाचा तिसरीतल्या विद्यार्थीवर अत्याचार, आई-वडिलांवर दबाव; अखेर 5 जणांविरुद्ध गुन्हा
नराधम शिक्षकाचा तिसरीतल्या विद्यार्थीवर अत्याचार, आई-वडिलांवर दबाव; अखेर 5 जणांविरुद्ध गुन्हा
Australia : भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, बुमराहला नडणाऱ्या सॅम कोनस्टासला संधी, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, बुमराहला नडणाऱ्या सॅम कोनस्टासला संधी, मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
धक्कादायक! शाळेची भिंत कोसळली, विद्यार्थ्यांची दफ्तर-पुस्तकं अडकली; सुदैवाने मुले बचावली
धक्कादायक! शाळेची भिंत कोसळली, विद्यार्थ्यांची दफ्तर-पुस्तकं अडकली; सुदैवाने मुले बचावली
Embed widget