एक्स्प्लोर
सचिन, सेहवागचा विक्रम मोडीत, अश्विनची दमदार कामगिरी!
1/6

यानंतर मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर या दोघांशी चर्चा करून सामना अनिर्णीत घोषित केला.
2/6

शेवटच्या सामन्यात केवळ 22 षटकांचा खेळ झाला. यात वेस्ट इंडिज संघाने दोन बाद 62 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययाने खेळ सुरु होऊ शकला नाही.
Published at : 23 Aug 2016 11:22 AM (IST)
View More























