एक्स्प्लोर

India vs Pakistan : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टाॅस किती महत्त्वाचा? चालू वर्ल्डकपच्या 11 सामन्यातील इतिहास भलतंच काही सांगतोय!

विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. या सात सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.1992 मध्ये या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला होता.

अहमदाबाद : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा इतिहास मोठा आणि गौरवशाली आहे. दोन्ही संघाच्या क्रिकेटच्या इतिहासातील काही सर्वात रोमांचक सामने झाले आहेत. मात्र, विश्वचषकातील सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. या सात सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.1992 मध्ये या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला होता. त्यावेळी पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता, पण भारतीय संघापुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्येही हा विक्रम अबाधित राहिला. सातही सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला.

वाचा : India Vs Pakistan World cup 2023 : पाकिस्तानची भले मागील सामन्यात रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी पण हे 5 विक्रम स्वप्नातही मोडू शकत नाही!

भारताने पाकिस्तानचा किती फरकाने पराभव केला?

  • 2019 भारत 89 धावांनी जिंकला (DLS पद्धत)
  • 2015 भारत 76 धावांनी जिंकला
  • 2011 भारत 29 धावांनी जिंकला
  • 2003 भारत 6 गडी राखून जिंकला
  • 1999 भारत 47 धावांनी जिंकला
  • 1996 भारत 39 धावांनी जिंकला
  • 1992 भारत 43 धावांनी जिंकला

नाणेफेक किती महत्वाची?

दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक गमावली तर ते टीम इंडियासाठी लकी ठरू शकते. चालू वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ आठ वेळा पराभूत झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये रोहित शर्माला नाणेफेक जिंकता आली नसली, तरी भारतीय संघ हे दोन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन किंवा शार्दुल ठाकूर यांना खेळवायचे की नाही या एकमेव प्रश्नाचे उत्तर भारताला आता हवे आहे कारण दोघेही आठव्या क्रमांकावर खेळण्याचे दावेदार आहेत. जर खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य असेल तर शार्दुल हा एक चांगला पर्याय आहे, पण जर चेंडू थोडासा संथ गतीने येत असल्यास लांब चौकारांमुळे अश्विन प्रभावी पर्याय असेल.

वाचा : Suryakumar Yadav : भारत पाकिस्तान सामन्यापूर्वीच सूर्या वैतागला अन् थेट सल्ला देऊन टाकला! नेमका प्रकार काय घडला?

अलीकडेच आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून एकतर्फी पराभव

भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील तेव्हा रोहित सेना हा विक्रम 8-0 ने करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल यात शंका नाही. विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रोहित शर्मा यांसारख्या नायकांनी भरलेल्या संघाकडून चाहत्यांना कोणत्याही किंमतीत विजय हवा आहे. दुसरीकडे, अलीकडेच आशिया कपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून एकतर्फी पराभव झाला. पाकिस्तानने अलीकडेच एका उच्च धावसंख्येच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता, तर रोहित शर्माचा संघ अफगाणिस्तानला एकतर्फी सामन्यात पराभूत करून अहमदाबादला पोहोचला आहे. एक लाखाहून अधिक चाहते स्टेडियममध्ये असतील आणि सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर असतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget