एक्स्प्लोर

धोनी होम ग्राऊंडवर का हरला?

रांची: धोनीच्या टीम इंडियाला धोनीच्याच रांचीत पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडनं रांचीचा चौथा वन डे 19 धावांनी जिंकून पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 261 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताचा डाव 48 षटकं आणि 4 चेंडूंत 241 धावांत आटोपला. भारताकडून अजिंक्य रहाणेनं 57 धावांची तर विराट कोहलीनं 45 धावांची खेळी केली. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारीही रचली. पण त्या भागिदारीचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठी भागीदारी उभारता आली नाही. टीम इंडियाच्या पराभवाची कारणं 13 वाईड रांची वन डेत भारतीय गोलंदाजांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 13 वाईड टाकले. हार्दिक पांड्याने त्याच्या 5 ओव्हरमध्ये 8 बॉल वाईड टाकले. 5 ओव्हरमध्ये त्याने 31 धावा देत 1 विकेट घेतली. भारताने हा वन डे सामना 19 धावांनी गमावला. जर त्यापैकी 13 वाईड धावा हटवल्यास, न्यूझीलंडची धावसंख्या आणखी कमी झाली असती. Hardik Pandya, रोहित शर्माचा फ्लॉप शो संपूर्ण सीरिजमध्ये सलामीवीर रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरु आहे. रोहितने आतापर्यंतच्या चार सामन्यात केवळ 53 धावा केल्या आहेत. त्याला मोठी धावसंख्या उभारुन, चांगली सुरुवात करुन देण्यास अपयश येत आहे. धोनी होम ग्राऊंडवर का हरला? कोहलीवर संघ अवलंबून सध्याची भारतीय संघाची स्थिती पाहाता, टीम इंडिया पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरच्या युगात पोहोचल्याचं दिसतंय. कारण एक काळ होता, सचिन तेंडुलकरने धावा केल्या नाहीत, तर टीम विजय मिळवू शकत नव्हती. तसाच प्रकार सध्या पाहायला मिळतोय. कारण भारतीय संघ सध्या विराट कोहलीवर अवलंबून असल्याचं चित्र आहे. जर कोहलीने धावा केल्या तर भारताचा विजय निश्चित होतो, अन्यथा कोहली गेल्यावर संपूर्ण संघ डळमळीत होतो. Virat  मधळी फळी अपयशी रांची वनडेत भारतीय संघाने 98 धावांवर दुसरी विकेट गमावली होती. ही विकेट कोहलीची होती. कोहली बाद झाल्यानंतर अवघ्या 69 धावांत भारताचे सहा फलंदाज माघारी परतले. मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. बेजबाबदार फटके मारत, त्यांनी अक्षरश: विकेट टाकली. अक्षर पटेल, मनीष पांडे आणि केदार जाधव यांनी मैदानात उभं राहाणे आवश्यक होतं. मात्र त्यांच्याकडून मॅच्युअर इनिंग झाली नाही. धोनी होम ग्राऊंडवर का हरला? धोनी होम ग्राऊंडवर का हरला?धोनी होम ग्राऊंडवर का हरला? होम ग्राऊंडवर धोनी बोल्ड रांचीच्या प्रेक्षकांच्या पदरी काल निराशा आली. कारण कर्णधार महेंद्रसिंह धोनीला घरच्या मैदानात मोठी खेळी करता आली नाही. धोनीने तब्बल 31 चेंडू खेळले, मात्र त्याला अवघ्या 11 धावाच करता आल्या. जेम्स निशामने त्याला त्रिफळाचीत केलं. त्यामुळे भारत बॅकफूटवर गेला. Dhoni
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा,  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेटSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा,  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.