एक्स्प्लोर

Suryakumar Yadav PC: वर्ल्डकपच्या पराभवातून सावरण्यास वेळ लागेल - सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav PC: एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आता टी20 मालिकेसाठी तयार झालाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याची मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे.

Suryakumar Yadav PC: एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आता टी20 मालिकेसाठी तयार झालाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याची मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करेल. मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे, त्याआधी पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव याने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विश्वचषकाबाबत तो म्हणाला की, विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरण्यासाठी वेळ लागेल.
 
त्यायाशिवाय पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादव नियमित कर्णधार रोहित शर्माबद्दल म्हणाला की, या विश्वचषकात रोहित शर्माने कर्णधार म्हणून उदाहरण दिले. या विश्वचषकात रोहित शर्माने जे काही केले ते पूर्णपणे वेगळे होते. त्याला जे सांगितले होते ते त्याने केले. संघाच्या बैठकीत जे काही बोलले गेले ते मैदानावर केले. कर्णधार या नात्याने त्याने उदाहरण देऊन नेतृत्व केले. विश्वचषकाबाबत सूर्या म्हणाला की, 2023 च्या विश्वचषकात आम्ही सर्वजण अभिमान वाटावे असे खेळलोत. 

भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की आज जेव्हा मी खेळाडूंना भेटलो तेव्हा मी त्यांना सांगितले की जेव्हा आपण मैदानावर जातो तेव्हा आपण नि:स्वार्थपणे जावे. आपल्या विक्रमांसाठी खेळू नये. मी नेहमीच संघासाठी वैयक्तिक रेकॉर्डचा विचार करत नाही.

2021 पासून सूर्या भारताच्या टी20 संघाचा नववा कर्णधार -

2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत आठ खेळाडूंनी भारताच्या टी20 संघाची धुरा संभाळली आहे. सूर्यकुमार यादव या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. 2021 च्या सुरुवातीला विराट कोहलीने 10 T20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यानंतर 2021 मध्ये शिखर धवन 3 सामन्यात, 2021-22 मध्ये रोहित शर्मा 32 सामन्यात, 2022 मध्ये ऋषभ पंत 5 सामन्यात, 2022-23 मध्ये हार्दिक पंड्या 16 सामन्यात, 2022 मध्ये केएल राहुल 11 सामन्यात कर्णधार होता. 2023 मध्ये जसप्रीत बुमराह 2 सामन्यांसाठी भारतीय T20 संघाची जबाबदारी स्वीकारली.  2023 मध्ये 3 सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड भारतीय T20 संघाची जबाबदारी सांभाळेल. सूर्या हा या यादीतील नववा भारतीय कर्णधार असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची मालिका - 

वनडे विश्वचषकानंतर आता भारतीय संघ टी20 साठी मैदानात उतरणार आहे. 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची टी20 मालिके रंगणार आहे. पहिला सामना विशाखापटनम येथील राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग 11, पिच रिपोर्ट आणि प्रिडिक्शन काय होईल, याबाबत जाणून घेऊयात.

 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : Team India For T-20 Series 
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs DC IPL 2026 Live Score : पैसे न खर्च करता पाहा IPLचा थरार! लखनऊ-दिल्ली सामना LIVE कुठे पाहणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट्स
पैसे न खर्च करता पाहा IPLचा थरार! लखनऊ-दिल्ली सामना LIVE कुठे पाहणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट्स
Virat Kohli-Rohit Sharma : निवृत्तीतून कमबॅक? विराट-रोहितच्या रिटायरमेंटवर नवा ट्विस्ट; बीसीसीआयला धाडलं पत्र..., धक्कादायक सत्य आलं समोर
निवृत्तीतून कमबॅक? विराट-रोहितच्या रिटायरमेंटवर नवा ट्विस्ट; बीसीसीआयला धाडलं पत्र..., धक्कादायक सत्य आलं समोर
Zim vs Ind T20I Series Schedule : BCCI कडून झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी तारखा जाहीर; टीम इंडिया कधी, कुठे अन् किती सामने खेळणार? वाचा संपूर्ण Schedule
BCCI कडून झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी तारखा जाहीर; टीम इंडिया कधी, कुठे अन् किती सामने खेळणार? वाचा संपूर्ण Schedule
Arjun Tendulkar IPL : चांगली कामगिरी करुनही Playing XI मध्ये स्थान नाही, बेंचवर बसण्यासाठी...; मुंबई इंडियन्स सोडताच अर्जुन तेंडुलकर मनातलं सगळं बोलून गेला!
चांगली कामगिरी करुनही Playing XI मध्ये स्थान नाही, बेंचवर बसण्यासाठी...; मुंबई इंडियन्स सोडताच अर्जुन तेंडुलकर मनातलं सगळं बोलून गेला!

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार, रोगापेक्षा इलाज भयंकर?
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Embed widget