एक्स्प्लोर

मैदानात उतरताच अश्विन करणार अनोखं 'शतक', टीम इंडिया करणार जिवाचं रान

Ravichandran Ashwin and Jonny Bairstow : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे.

Ravichandran Ashwin and Jonny Bairstow : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना भारताच्या आर. अश्विन आणि इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टो यांच्यासाठी (Ravichandran Ashwin and Jonny Bairstow)  खास असणार आहे. कारण हा कसोटी करिअरमधील त्यांचा 100 वा सामना असेल. हा सामना अविस्मर्णीय करण्यासाठी दोन्ही खेळाडू जिवाची बाजी लावतील. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या मैदानावर  हा सामना रंगणार आहे. 

भारताचा फिरकीपटू आर. अश्विन आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो धर्मशालामध्ये  आपला 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. अश्विन आणि बेयरस्टो यांनी आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. हे दोन्ही दिग्गज फलंदाज आपलं खास शतक पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरतील. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत मालिकेतील चार चार कसोटी सामने खेळले आहेत. अश्विन तुफान फॉर्मात आहे. आतापर्यंत त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीत आपलं योगदान दिलेय. त्यामुळे अश्विन अखेरचा कसोटी सामना खेळणार, हे निश्चित आहे. पण बेयरस्टोची बॅट मालिकेत अद्याप शांतच आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. पण इंग्लंड बेयरस्टोला 100 वा कसोटी सामना खेळण्याची संधी देऊ शकतं. 

कसोटी मालिकेत दोन्ही खेळाडूंची कामगिरी कशी ?

अश्विन: चार कसोटी सामन्यात रवीचंद्रन अश्विन याने 30.41 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय चार कसोटी सामन्यात फलंदाजीतही त्यान योगदान दिलेय. 

बेयरस्टो: भारतविरोधात कसोटी मालिकेत बेयरस्टोची बॅट शांतच राहिली. आठ डावात त्याला 21 च्या सरासरीने फक्त 170 धावा करता आल्यात.  

दोघांचं करिअर कसं राहिलेय ? 

अश्विन : 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात अश्विन यानं भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. अश्विन यानं 99 कसोटी सामन्यातील 187 डावात त्यानं गोलंदाजी केली. त्यामध्ये  23.91 च्या सरासरीने 507 विकेट घेतल्या आहेत. 140 डावात फलंदाजी करताना 3309 धावाही केल्या आहेत.  

बेयरस्टो :  99 कसोटीमध्ये 36.42 च्या सरासरीने 5974 धावा केल्या आहेत. यादरम्यान 12 शतकं आणि 26 अर्धसतकं ठोकली आहे. 2012 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात बेअयरस्टोनं कसोटीमध्ये पदार्पण केले होते.  

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget