एक्स्प्लोर

IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताकडून कुठं झाली चूक? जाणून घ्या पराभवाची कारणं

IND vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दिल्लीच्या (Delhi) अरूण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.

Reasons behind India Defeat against South Africa: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दिल्लीच्या (Delhi) अरूण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. या सामन्यात भारतानं निश्चितच वर्चस्व गाजवलं, पण काही चुकांमुळं भारताच्या पदरात निराशा पडली. भारतीय संघाकडून नेमकं कुठं चूक झाली? हे जाणून घेऊयात.

रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडणं महागात पडलं
रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडणं भारतीय संघाच्या पराभवातील एक महत्वाचं कारण आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 29 चेंडूत 63 धावांची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 16 व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरनं रासी व्हॅन डर डसेनचा झेल सोडला. त्यावेळी रासी 30 चेंडूत 29 धावांवर खेळत होता. मात्र, जीवनदान मिळाल्यानंतर त्यानं आक्रमक फलंदाजी करत पुढच्या 16 चेंडूत 45 धावा ठोकत भारताच्या तोंडातून विजयी घास हिसकावून घेतला.

पंतच्या नेतृत्वात कमतरता
या सामन्यात ऋषभ पंतच्या कर्णधारपदात काही कमतरता जाणवल्या. आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहलकडून त्याला संपूर्ण षटक काढता आलं नाही. चहलनं फक्त 2.1 षटकं टाकली. युजवेंद्र चहल हा विकेट टेकर गोलंदाज आहे. त्याच्याकडून संपूर्ण षटक करून घेतले असते तर, कदाचित भारताला विकेट्स मिळाली असती. पण, ऋषभ पंतनं तसं केलं नाही. 

भारताची खराब गोलंदाजी
कोणत्याही सामन्यात 200 हून अधिक धावांचं लक्ष्य गाठणं प्रत्येक संघासाठी आव्हानत्मक असतं. मात्र, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 212 धावांचं लक्ष्य 19.1 षटकातचं गाठलं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करून दाखवली. फक्त आवेश खानला सोडलं तर, इतर गोलंदाजांची इकोनॉमी 10 पेक्षा अधिक होती. हार्दिक पांड्यानं त्याच्या एका षटकात 18 धावा खर्च केल्या. तर भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांसारख्या गोलंदाजांनी प्रत्येकी 40 हून अधिक धावा दिल्या. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
Embed widget