एक्स्प्लोर

IND vs ENG: अहमदाबादमध्ये इंग्लंडकडून भारत कधीच हरला नाही, आकडेवारी जाणून घ्या

2012 मध्ये या मैदानावर दोन्ही संघांमधील अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.

IND vs ENG: अहमदाबादच्या मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडकडून कधीही हारलेला नाही. दरम्यान, यजमान इंग्लंडविरुद्ध या ठिकाणी आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. भारताने एक सामना जिंकला असून दुसरा बरोबरीत सुटला. नव्याने बांधलेल्या या स्टेडियममध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध आगामी चार सामन्यांच्या मालिकेतील तिसर्‍या आणि चौथ्या कसोटी सामन्यांचे आयोजन करावे लागेल. तिसरा सामना दिवस रात्र असा असेल. हा सामना 24 फेब्रुवारीला सुरू होईल तर चौथा सामना 4 मार्चपासून सुरू होईल.

2012 मध्ये दोन्ही संघांमध्या अखेरचा सामना अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतृत्वात इंग्लंडने खेळला होता. या भारताने संघाने हा सामना नऊ विकेट्सने जिंकला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना चेतेश्वर पुजाराने नाबाद २०6 धावांची खेळी केली होती आणि वीरेंद्र सेहवागने 117 धावांची शानदार खेळी करत 521/8 विकेट्स वर घोषित केले होते.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ 191 धावांवर आऊट झाला. डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने पाच विकेट घेण्याचा विक्रम केला तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने तीन गडी बाद केले. यानंतर इंग्लंडकडून दुसर्‍या डावात कर्णधार कूकने 199 धावा केल्या तर यष्टीरक्षक मॅट प्रायरने 91 धावा फटकावल्या. इंग्लंडचा संघ 406 धावापर्यंतचं मजल मारु शकला, ओझाने पुन्हा चार विकेट घेतल्या तर उमेशने तीन गडी बाद केले.

सेहवागची विकेट गमावताना भारताने 77 धावांचे लक्ष्य सहज गाठले. पुजारा आणि विराट कोहली अनुक्रमे 41 आणि 14 धावा करत नाबाद राहिले. एकूणच, अहमदाबादमध्ये भारताने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. यात चार सामने जिंकले आहेत तर दोन सामने गमावले आहेत आणि सहा सामने जिंकले आहेत. 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताने दोन सामने गमावले आहेत.

1982 मध्ये बांधलेले अहमदाबादचे सरदार पटेल स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, ज्याची क्षमता एक लाख 10 हजार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आगामी मालिकेची पहिली कसोटी 5 फेब्रुवारीपासून तर दुसरा सामना 13 फेब्रुवारीपासून होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हे दोन्ही सामने खेळले जातील.

महत्त्वाच्या बातम्या

India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Ind vs Eng 3rd T20I : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा अन् लाजीरवाणा पराभव! वैभव सूर्यवंशी, ईशान, अय्यर सगळेच पडले तोंडघशी, इंग्लंडची मालिकेत मोठी आघाडी
Ind vs Eng 3rd T20I LIVE : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?
इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकली नाणेफेक! कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, प्लेइंग-11 केला बदल, कोण IN, कोण OUT?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Embed widget