एक्स्प्लोर

India lost 5th Test : मालिकाविजयापासून भारत थोडक्यात हुकला, हातातील सामना भारताने गमावला, कुठे झाली नेमकी चूक?

IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीमध्ये सात विकेट्सनी भारताने सामना गमावला. एकावेळी सामन्यात चांगल्या स्थितीत असणारा भारताच्या हातातून बघता-बघता सामना निसटला.

India vs England : भारतीय संघाने गमावलेला इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना हा केवळ एक सामना नसून इंग्लंडच्या भूमीत जाऊन मालिकाविजयाची सुवर्णसंधी होती. मालिकेत आधी 2-1 च्या आघाडीवर असणाऱ्या भारताने हा सामना जिंकला असता तर मालिकाही जिंकली असती. पण भारताने सामना गमावल्याने मालिका अनिर्णित सुटली. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा भारत आघाडीवर होता. सामना भारतच जिंकेल असे वाटत होते, पण तेव्हाच इंग्लंडने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे बघता-बघता सामना भारताच्या हातातून निसटला. तर या पराभवासाठी कारणीभूत काही महत्त्वाची कारणं पाहूया...

  • सर्वात आधी म्हणजे नाणेफेक गमावल्यामुळे फलंदाजी आलेल्या भारताची सुरुवातच अत्यंत खराब गेली. अवघ्या 100 धावांच्या आतच सर्व आघाडीचे फलंदाज असा निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर जाडेजा आणि पंतने शतकं ठोकत डाव सावरला, पण इंग्लंडच्या खेळाडूंचा वाढलेला आत्मविश्वास पुढील इनिंगमध्येही भारताला मागे टाकण्यात त्यांना महत्त्वाचा ठरला
  • सामन्यात भारतीय संघानं गोलंदाजीत कमाल केली नाहीच पण क्षेत्ररक्षणातही भारत खास कामगिरी करु शकला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी अगदी सहज धावा केल्या. त्यातच सामनावीर जॉनीने दोन्ही डावात शतक ठोकलं. पण दुसऱ्या डावातील त्याच्या शतकापूर्वी अवघ्या 14 धावांवर असताना हनुमा विहारीने त्याचा झेल सोडला. ज्यानंतर त्याने शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
  • क्षेत्ररक्षणात खराब कामगिरी करणाऱ्या भारताच्या पराभवातील सर्वात मुख्य कारण खराब गोलंदाजी ठरलं. दुसऱ्या डावात इंग्लंडने सुरुवात चांगली केली. पण बुमराहने दमदार गोलंदाजी करत इंग्लंडची 109 वर 3 बाद अशी अवस्था केली. त्यानंतरही तब्बल 378 धावांचं टार्गेट इंग्लंडने 7 गडी राखून पूर्ण केलं. यातून भारताने किती खराब गोलंदाजी केली याचा परिचय येतोय.
  • तर यानंतरचं आणथी एक कारण म्हणजे सामन्यात भारताचा संकटमोचक ठरलेल्या ऋषभ पंतने केलेल्या दोन चूका. त्याने 31 व्या ओव्हरमध्ये जाडेजाच्या चेंडूवर एक चूकीचा रिव्ह्यू घेतला. त्यावेळी जो रूटच्या पॅडला लागून बॉल मागे गेला होचा. बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. पण त्याचवेळी पंतने गडबडीत रिव्ह्यू घेतला. ज्यामुळे भारताने रिव्ह्यू गमावला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्येही मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये पंतने चूकीचा रिव्ह्यू घेत आणखी एक रिव्ह्यूय गमावला. त्यामुळे 203 धावा ठोकणाऱ्या पंतने या दोन चूकाही सामन्यात केला.
  • भारताच्या पराभवात आणखी एक मोठं कारण म्हणजे नवखा कर्णधार. पहिल्यांदाच भारताचं कसोटीत नेतृत्त्व करणाऱ्या बुमराहला अधिक अनुभव नसल्याने तो खास नेतृत्त्व करु शकला नाही. ज्यामुळे गोलंदाजांची निवड, फिल्ड सेट अशा काही महत्त्वाच्या गोष्टीत टीम इंडियाची गल्लत झाली आणि सामना भारताच्या हातातून निसटला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg Test Day-2 : अफगाणिस्तानवर टीम इंडियाची घट्ट पकड; पदार्पणवीर मानव सुथारची फिरकीची जादू, दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
Ind vs Afg Test Update Day-2 : अफगाणिस्तानवर टीम इंडियाची घट्ट पकड; पदार्पणवीर मानव सुथारची फिरकीची जादू, दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
Suryakumar Yadav Retirement Fact Check : सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर 'X' वरील पोस्ट व्हायरल, नेमकं काय झालं?
सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर 'X' वरील पोस्ट व्हायरल, नेमकं काय झालं?
IND vs AFG Test Empty Stadium : थाट मोठा पण प्रेक्षक गायब! 'विराट पर्व' संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना
थाट मोठा पण प्रेक्षक गायब! 'विराट पर्व' संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
Embed widget