एक्स्प्लोर

Ind vs Eng 5th Test Day 4 : आता थांबायचं नाय! ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार, भारत 4 विकेट दूर, तर इंग्लंडला हव्या इतक्या धावा

Ind vs Eng 5th Test Day 4 Latest Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ओव्हल कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत चांगला ठरला.

LIVE

Key Events
IND vs ENG 5th Test Day 4 Live Score Mohammed Siraj Joe Root India vs England Latest Updates Marathi News Ind vs Eng 5th Test Day 4 : आता थांबायचं नाय! ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार, भारत 4 विकेट दूर, तर इंग्लंडला हव्या इतक्या धावा
Ind vs Eng 5th Test Day 4 Live Latest Updates
Source : ABP

Background

India vs England Live Score 5th Test Day 4 Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ओव्हल कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत चांगला ठरला. तिसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले असून इंग्लंडने 1 गडी गमावत 50 धावा केल्या आहेत. आता भारताला विजयासाठी केवळ 9 गडी, तर इंग्लंडला विजयासाठी 324 धावांची गरज आहे.

शेवटच्या चेंडूवर सिराजचा झटका!

दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने इंग्लंडचा ओपनर झॅक क्रॉली (14) ला बोल्ड करत मोठं यश मिळवलं. दुसरा ओपनर बेन डकेट 34 धावांवर नाबाद आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज क्रिस वोक्स पहिल्या दिवशी जखमी झाला आणि तेव्हापासून मैदानावर दिसलेले नाहीत. त्यांनी पहिल्या डावात फलंदाजीही केली नाही. त्यांच्या दुसऱ्या डावातही खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताला प्रत्यक्षात फक्त 8 गडी बाद करावे लागतील.

22:49 PM (IST)  •  03 Aug 2025

इंग्लंड की टीम इंडिया कोण जिंकणार? पाचव्या दिवशी लागणार निकाल

ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 विकेट गमावून 339 धावा केल्या आहेत. पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. आता सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार आहे. इंग्लंडला जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे, भारताला जिंकण्यासाठी 4 विकेटची आवश्यकता आहे, तर ख्रिस वोक्स फलंदाजी करेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर वोक्स फलंदाजी करू शकला नाही, तर टीम इंडियाने 3 विकेट घेतल्यानंतर लगेचच विजयी घोषित केले जाईल.

22:20 PM (IST)  •  03 Aug 2025

खराब प्रकाशामुळे खेळ थांबला, भारताला जिंकण्यासाठी 3 विकेट्स हव्या, तर इंग्लंडला इतक्या धावांची गरज, कोण जिंकणार?

खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आहे. इंग्लंड विजयापासून 35 धावा दूर आहे. यजमान संघाने सहा विकेट गमावत 339 धावा केल्या आहेत. जेमी स्मिथ दोन आणि जेमी ओव्हरटन खाते न उघडता खेळत आहेत. भारताला जिंकण्यासाठी 3 विकेट्स हव्या आहेत, कारण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दुखापतीनंतर वोक्स कसोटी सामन्यात पुढे खेळणार नाही.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget