एक्स्प्लोर

R Jadeja : जाडेजाचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास शतक, लवकरच मोडू शकतो अश्विनचा विक्रम

Team India Test : रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी विकेट्सचं शतक पूर्ण केले आहे. 

India vs Australia, Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यातील नागपूर कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. भारत 77 धावांवर 1 बाद अशा स्थितीत 100 धावांनी पिछाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 177 धावांवर सर्व गडी गमावल्यावर भारत फलंदाजी करत आहे. दरम्यान भारताकडून सर्वोत्त गोलंदाजी करणाऱ्या रवींद्र जाडेजाने 5 विकेट्स घेत कसोटी सामन्यात विकेट्सचं शतक पूर्ण केलं आहे.

पहिल्या डावाचा विचार करता जाडेजाने सर्वोत्तम कामगिरी करत 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. यासोबतच रवींद्र जडेजाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय भूमीवर 50 बळी पूर्ण केले आहेत. या बाबतीत रवींद्र जाडेजाने ऑफस्पिनर रवी अश्विनला मागे टाकले आहे. त्याचबरोबर जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण 100 बळी पूर्ण केले आहेत. रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण 104 विकेट्स घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अनिल कुंबळेने सर्वाधिक विकेट्ससह अव्वल

भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळे 142 विकेट्ससह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग आहे. हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 129 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर कपिल देव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर रवी अश्विन चौथ्या क्रमांकावर आहेत. कपिल देव आणि रवी अश्विन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात अनुक्रमे 124 आणि 115 बळी घेतले आहेत. यासोबतच आता रवींद्र जडेजा 104 विकेट्ससह या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तो लवकरच इतर दिग्गजांना मागे टाकू शकतो.

पहिल्या दिवशीचा लेखाजोखा

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजनं बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी जाडेजाने पाच तर अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीनं प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेननं 49 धावांची सर्वाधिक खेळी केली.  177 धावा ऑस्ट्रेलियाने केल्यावर फलंदाजीला आलेल्या भारताकडून कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. आल्याआल्या चौकार मारण्यास त्यानं सुरुवात केली. ज्यामुळे भारतानं दिवस संपताना 77 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी राहुल सावध खेळी खेळत होता पण 20 धावांवर त्याला मर्फी यानं बाद केलं. दरम्यान रोहितनं 69 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या असून दुसऱ्या दिवशी हे दोघे भारतीय फलंदाजीची सुरुवात करतील. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ICC चा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा निर्णय! 6 वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेट बोर्डाला अचानक केलं सस्पेंड, कारण काय?
ICC चा क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा निर्णय! 6 वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेट बोर्डाला अचानक केलं सस्पेंड, कारण काय?
Vaibhav Sooryavanshi VIDEO : काळा मास्क, चेहऱ्यावर टॉवेल अन् वैभवची लपूनछपून एन्ट्री!; एअरपोर्टवरील लूकची सोशल मीडियावर चर्चा
काळा मास्क, चेहऱ्यावर टॉवेल अन् वैभवची लपूनछपून एन्ट्री!; एअरपोर्टवरील लूकची सोशल मीडियावर चर्चा
Tim David News : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वात मोठा ट्विस्ट! टिम डेव्हिडवर BCCIने घातली बंदी, नेमकं काय घडलं? पाहा Video
RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वात मोठा ट्विस्ट! टिम डेव्हिडवर BCCIने घातली बंदी, नेमकं काय घडलं? पाहा Video
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण
महिला लीग : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
Embed widget