एक्स्प्लोर

Birmingham Test: तेलही जाईल अन् तूपही! डब्लूटीसी गुणतालिकेसाठी बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा?

Birmingham Test: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे.

Birmingham Test: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे. बर्मिंगहॅम येथे 1-5 जून दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारताकडं इतिहास रचण्यासाठी संधी उपलब्ध झालीय. एवढेच नव्हेतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीसाठी भारतासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असेल. हा सामना गमावल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या  (ICC World Test Championship) गुणतालिकेत मोठं नुकसान होऊ शकतं. पराभवानंतर भारताची या डब्लूटीच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरण होऊ शकते. 

बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा?
बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा आहे? हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. "बर्मिंगहॅम कसोटी सामना जिंकण्या व्यतिरिक्त  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशी गुणतालिका भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोर लावेल." डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील भारताचं स्थान साधारणता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेवर अवलंबून राहणार आहे. 

डब्लूटीसीच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं 58.33 टक्के मालिका जिंकली आहे. तर, श्रीलंकेच्या संघानं 55.56 टक्के विजय मिळवला आहे. दरम्यान, 40 गुणांसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यास आणि भारत इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यास श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल. यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या 15 वर्षांपासून आशियामध्ये फक्त तीन कसोटी सामने जिंकलाय. 

श्रीलंकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया जिंकल्यास काय होणार?
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी भारताला इंग्लंडला पराभूत करणं गरजेचं आहे. दरम्यान, श्रीलंकेला पराभूत केल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ डब्लूटीसीच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान मजबूत करेल. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.