एक्स्प्लोर

Birmingham Test: तेलही जाईल अन् तूपही! डब्लूटीसी गुणतालिकेसाठी बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा?

Birmingham Test: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे.

Birmingham Test: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे. बर्मिंगहॅम येथे 1-5 जून दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारताकडं इतिहास रचण्यासाठी संधी उपलब्ध झालीय. एवढेच नव्हेतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीसाठी भारतासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असेल. हा सामना गमावल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या  (ICC World Test Championship) गुणतालिकेत मोठं नुकसान होऊ शकतं. पराभवानंतर भारताची या डब्लूटीच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरण होऊ शकते. 

बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा?
बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा आहे? हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. "बर्मिंगहॅम कसोटी सामना जिंकण्या व्यतिरिक्त  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशी गुणतालिका भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोर लावेल." डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील भारताचं स्थान साधारणता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेवर अवलंबून राहणार आहे. 

डब्लूटीसीच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं 58.33 टक्के मालिका जिंकली आहे. तर, श्रीलंकेच्या संघानं 55.56 टक्के विजय मिळवला आहे. दरम्यान, 40 गुणांसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यास आणि भारत इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यास श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल. यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या 15 वर्षांपासून आशियामध्ये फक्त तीन कसोटी सामने जिंकलाय. 

श्रीलंकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया जिंकल्यास काय होणार?
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी भारताला इंग्लंडला पराभूत करणं गरजेचं आहे. दरम्यान, श्रीलंकेला पराभूत केल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ डब्लूटीसीच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान मजबूत करेल. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
Aryaman Birla RCB IPL 2026: 2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
RCB : राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
Yash Dayal OUT IPL 2026 : लैंगिक शोषणाचे आरोप झाले, नुकतेच लग्न केले; यश दयालने आता धक्कादायक निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?
लैंगिक शोषणाचे आरोप झाले, नुकतेच लग्न केले; यश दयालने आता धक्कादायक निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीन ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीन ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
LPG Connection Booking: सिलेंडर बुकिंगसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणताही नियम बदलला नाही, सरकारनं नेमकं काय सांगितलं?
एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस ही निव्वळ अफवाच, केंद्र सरकारनं नेमकं काय सांगितलं?
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या नवी अपडेट
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या
शेतकऱ्याचा नादच खुळा, लालऐवजी पिवळं अन् केशरी रंगाचं टरबूज; शेतीतला गोल्डन प्रयोग यशस्वी
शेतकऱ्याचा नादच खुळा, लालऐवजी पिवळं अन् केशरी रंगाचं टरबूज; शेतीतला गोल्डन प्रयोग यशस्वी
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
Embed widget