एक्स्प्लोर

हनुमा विहारीचं कर्णधारपद गेले, नेत्याच्या मुलासोबतचा पंगा पडला महागात!

Andhra Pradesh : रणजी चषकात (ranji trophy 2024) हनुमा विहारी आंध्र प्रदेश संघाचं नेतृत्व करत होता. पण त्याला अचानक कर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागलं.

Hanuma Vihari Andhra Pradesh : क्रिकेटर हनुमा विहारीला आंध्र प्रदेश संघाचं (Andhra Pradesh) कर्णधारपद गमावावं लागलेय. त्याला कारण, संघातील 17 व्या क्रमांकाच्या खेळाडूला फटकारणं महागात पडलेय. हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) इन्स्टाग्राम पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. रणजी चषकात (ranji trophy 2024) हनुमा विहारी आंध्र प्रदेश संघाचं नेतृत्व करत होता. पण त्याला अचानक कर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागलं. हनुमा विहारी यानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपलं दु:ख व्यक्त केलेय. हनुमा विहारीनं ज्या खेळाडूचा उल्लेख केलाय, त्यानं आपल्यामुळं विहारीचं कर्णधारपद गेल्याचं आरोप फेटाळला.

हनुमा विहारीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, "आम्ही चांगली लढत दिली. पण पुन्हा एकदा आंध्र प्रदेश संघाला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालविरोधात पहिल्या सामन्यात मी संघाचा कर्णधार होतो. पण त्यावेळी मी 17 व्या क्रमांकाच्या खेळाडूला झापलं. त्या खेळाडूनं वडिलांकडे तक्रार केली. त्याचे वडील राजकीय नेता होता. त्यामुळे माझ्याकडे बोर्डानं राजीनामा मागितला."

हनुमा विहारीचे गंभीर आरोप -

त्या खेळाडूविरुद्ध माझं वैयक्तिक कोणतेही भांडण नव्हतं. मी त्याला काही तसं बोललोही नाही. संघ माझ्यासाठी पहिला आहे. पण बोर्डासाठी तो खेळाडू महत्वाचा आहे. एक खेळाडू संघापेक्षा मोठा झालाय. सात वर्ष मी या संघासाठी सर्वकाही दिलं. यादरम्यान मी टीम इंडियासाठी सात कसोटी सामनेही खेळलो. याआधीह संघासोबत काही गोष्टी वाईट झाल्या आहेत पण या सर्व गोष्टी असूनही मी संघाशी जोडलेला आहे. आतापर्यंत मी काही बोललो नव्हतो. पण हे जे काही झालं ते खूप अति झालं. आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करत आहोत, पण बोर्डाला हे पाहावत नाही, असे हनुमा विहारीने आरोप केले आहेत. 

तो खेळाडू आला समोर, दिलं स्पष्टीकरण - 

हनुमा विहारीनं आरोप केलेला खेळाडू प्रसारमाध्यमाच्या समोर आला. त्याचं नाव परुधवी राज असे आहे. त्यानं सोशल मीडियावर म्हटलेय की, हनुमा विहारीनं केलेले आरोप चुकीचे आहोत. माझ्या अथवा इतर कुणापेक्षाही क्रिकेट मोठं आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं, हे संघातील सर्वांनाच माहिती आहे. हनुमा विहारी आता सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं आपत्तीजनक शब्दात मला शिविगाळ केली होती. 

आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ - 

हनुमा विहारीच्या पोस्टनंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. टीडीपीच्या नेत्यानं आंध्र प्रदेश क्रिकेट बोर्ड आणि सत्ताधारी पक्षावर आरोप केले आहेत.  त्याशिवाय सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काहींनी हनुमा विहारी ऑस्ट्रेलियामध्ये दुखापत असतानाही लढल्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 
 

आणखी वाचा :

ईशान, अय्यरसाठी टीम इंडियाची दारं बंद? रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण!

साहेबांच्या 'बॅझबॉल'चं बँड वाजलं, इंग्लंडनं पहिल्यांदाच गमावली मालिका, रोहितसेनाचा पराक्रम!

Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार? 

IND vs ENG : जुरेल आला, उभा राहिला अन् लढला, मग आता आनंद महिंद्रा थार कधी देणार? नेटकऱ्यांचा थेट प्रश्न

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी दिलासा, कर्णधार मैदानावर परतला, चार महिन्यानंतर केली गोलंदाजी!

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget