मुख्यपृष्ठPhotosपहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामंपचायत निवडणुका?
पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामंपचायत निवडणुका?
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 06 Oct 2017 08:08 PM (IST)
1/16
2/16
3/16
4/16
5/16
6/16
7/16
8/16
9/16
10/16
11/16
दरम्यान मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत.
12/16
फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सध्या मतदारांच्या मनात नेमकं काय चालू आहे, हे समोर येणार आहे.
13/16
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 तारखेला होईल. तर मतमोजणी 16 तारखेला होणार आहे.
14/16
नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. विशेषत: याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बांधली जात आहे.
15/16
गावागावात आता छुप्या रणनीतीसाठी चर्चा-बैठकांना ऊत आला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
16/16
राज्यभरातील 16 जिल्ह्यात उद्या (शनिवार) ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.