एक्स्प्लोर
टीम इंडियाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, सचिन-सेहवाग-विराटकडून शुभेच्छा!
1/16

भारतीय महिला संघ 12 वर्षानंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचली असून देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाच्या या विजयाची शिल्पकार ठरलेली त हरमनप्रीत कौर ठरली. तिनं 171 धावांची अप्रतिम खेळी साकारली. क्रिकेटमधील दिग्गजांनी देखील हरमनप्रीत कौर आणि टीमचं मनापासून कौतुक केलं आहे.
2/16

युवराज सिंह: क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये अशी खेळी नेहमीच पाहायला मिळत नाही. 115 चेंडूत 171 धावांची शानदार खेळी
Published at : 21 Jul 2017 01:42 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा























