'चला हवा येऊ द्या'च्या या भागात 'पानी फाऊंडेशन'च्या टीमसह एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, मंदार फणसे (आयबीएन लोकमत) आणि निलेश खरे (जय महाराष्ट्र) हे देखील उपस्थित होते.
2/10
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आणि महाराष्ट्रला पाणीदार बनवण्यासाठी आमीर खान, सत्यजीत भटकळ, डॉ. अविनाश पोळ यांनी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरु केली आहे.
3/10
4/10
गुढीपाडव्या निमित्ताने अभिनेता आमीर खान, किरण रावसह 'पानी फाऊंडेशन'च्या टीमने झी मराठीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली.
5/10
या विशेष एपिसोडमध्ये आमीर खानने 'पानी फाऊंडेशन'च्या कामाची माहिती दिली.
6/10
7/10
यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा दुसरा सीझन आहे. 8 एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत 30 तालुक्यातील 2024 गावांनी सहभाग घेतला आहे.
8/10
9/10
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जनमानसात पोहोचवण्यासाठी पानी फाऊंडेशनला एबीपी माझाने मोलाची साथ दिली होती.