एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 12 Jan 2017 06:04 PM (IST)
1/30

महाराष्ट्र विजयी करायचा आहे, प्रत्येकाला विजयी करायचं आहे - मुख्यमंत्री
2/30

जो नेता हा देश बदलत आहे, तो नेता आपला आहे - मुख्यमंत्री
3/30

नेत्यांच्या आवतीभोवती फिरणाऱ्यांना तिकिटं मिळणार नाहीत - मुख्यमंत्री
4/30

युतीसंदर्भातील निर्णय पदाधिकारीच घेतील - मुख्यमंत्री
5/30

युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील, कार्यकर्त्यांनी काळजी करु नका - मुख्यमंत्री
6/30

शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य नाहीत - मुख्यमंत्री
7/30

आगामी निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरं जा - मुख्यमंत्री
8/30

लवकरच सातबारा ऑनलाईन मिळणार, तलाठ्याकडे चकरा माराव्या लागणार नाहीत - मुख्यमंत्री
9/30

राज्यातील महत्त्वाची शहरं 'वाय-फाय'मय करत आहोत - मुख्यमंत्री
10/30

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरं स्मार्ट करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री
11/30

डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक गाव स्मार्ट करु - मुख्यमंत्री
12/30

प्रशिक्षित शेतकरी तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न - मुख्यमंत्री
13/30

राज्यातील 17 हजार शाळा डिजिटल केल्या - मुख्यमंत्री
14/30

शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल केले - मुख्यमंत्री
15/30

समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे - मुख्यमंत्री
16/30

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आणाव्या लागतील - मुख्यमंत्री
17/30

हुरळून जाऊ नका, जबाबदारी वाढली आहे, यापेक्षा जास्त काम करावं लागणार आहे - मुख्यमंत्री
18/30

राज्य सरकारमध्ये सकारात्मकता दिसल्याने सर्व समाज आमच्यासोबत - मुख्यमंत्री
19/30

सबका साथ, सबका विकास, हा आम्हाला मोदींनी संदेश दिला आहे - मुख्यमंत्री
20/30

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले - मुख्यमंत्री
21/30

आम्हाला राजकारण करायचं नाही, सर्व समाजांना सोबत घेऊन जायचंय - मुख्यमंत्री
22/30

ओबीसी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली - मुख्यमंत्री
23/30

मराठा समाजाला शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून योजना आणली - मुख्यमंत्री
24/30

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने योजना तयार केल्या - मुख्यमंत्री
25/30

मराठा मोर्चांना सकारात्मक प्रतिसाद दिला - मुख्यमंत्री
26/30

आमचं सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याची लोकांमध्ये भावना - मुख्यमंत्री
27/30

नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेने पूर्ण पाठिंबा दिला - मुख्यमंत्री
28/30

2 वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली - मुख्यमंत्री
29/30

मोदींवर राज्याच्या जनतेने विश्वास दाखवला - मुख्यमंत्री
30/30

नगरपालिकांमध्ये दाखवलेल्या विश्वासाबद्दल जनतेचे आभार - मुख्यमंत्री
Published at : 12 Jan 2017 06:04 PM (IST)
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
हिंगोली
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
भारत
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
मुंबई
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा






















