एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 30 महत्त्वाचे मुद्दे
1/30

महाराष्ट्र विजयी करायचा आहे, प्रत्येकाला विजयी करायचं आहे - मुख्यमंत्री
2/30

जो नेता हा देश बदलत आहे, तो नेता आपला आहे - मुख्यमंत्री
3/30

नेत्यांच्या आवतीभोवती फिरणाऱ्यांना तिकिटं मिळणार नाहीत - मुख्यमंत्री
4/30

युतीसंदर्भातील निर्णय पदाधिकारीच घेतील - मुख्यमंत्री
5/30

युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील, कार्यकर्त्यांनी काळजी करु नका - मुख्यमंत्री
6/30

शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य नाहीत - मुख्यमंत्री
7/30

आगामी निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरं जा - मुख्यमंत्री
8/30

लवकरच सातबारा ऑनलाईन मिळणार, तलाठ्याकडे चकरा माराव्या लागणार नाहीत - मुख्यमंत्री
9/30

राज्यातील महत्त्वाची शहरं 'वाय-फाय'मय करत आहोत - मुख्यमंत्री
10/30

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरं स्मार्ट करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री
11/30

डिसेंबर 2018 पर्यंत प्रत्येक गाव स्मार्ट करु - मुख्यमंत्री
12/30

प्रशिक्षित शेतकरी तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न - मुख्यमंत्री
13/30

राज्यातील 17 हजार शाळा डिजिटल केल्या - मुख्यमंत्री
14/30

शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल केले - मुख्यमंत्री
15/30

समाजातील सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे - मुख्यमंत्री
16/30

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आणाव्या लागतील - मुख्यमंत्री
17/30

हुरळून जाऊ नका, जबाबदारी वाढली आहे, यापेक्षा जास्त काम करावं लागणार आहे - मुख्यमंत्री
18/30

राज्य सरकारमध्ये सकारात्मकता दिसल्याने सर्व समाज आमच्यासोबत - मुख्यमंत्री
19/30

सबका साथ, सबका विकास, हा आम्हाला मोदींनी संदेश दिला आहे - मुख्यमंत्री
20/30

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले - मुख्यमंत्री
21/30

आम्हाला राजकारण करायचं नाही, सर्व समाजांना सोबत घेऊन जायचंय - मुख्यमंत्री
22/30

ओबीसी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली - मुख्यमंत्री
23/30

मराठा समाजाला शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून योजना आणली - मुख्यमंत्री
24/30

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने योजना तयार केल्या - मुख्यमंत्री
25/30

मराठा मोर्चांना सकारात्मक प्रतिसाद दिला - मुख्यमंत्री
26/30

आमचं सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याची लोकांमध्ये भावना - मुख्यमंत्री
27/30

नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेने पूर्ण पाठिंबा दिला - मुख्यमंत्री
28/30

2 वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली - मुख्यमंत्री
29/30

मोदींवर राज्याच्या जनतेने विश्वास दाखवला - मुख्यमंत्री
30/30

नगरपालिकांमध्ये दाखवलेल्या विश्वासाबद्दल जनतेचे आभार - मुख्यमंत्री
Published at : 12 Jan 2017 06:04 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























