एक्स्प्लोर
PHOTO |'... मगर ये देश रहना चाहिए' या विचाराचे राजकारणातले अजातशत्रू, अटल बिहारी वाजपेयी
1/12

भारताला जगात मानाचं स्थान प्राप्त करुन द्यायचं त्यांचं स्वप्न होतं. आपलं स्मितहास्य, सभ्यता, सुसंस्कृतपणा वाजपेयींनी कायम जपत या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांचीच एक कविता आठवते, "मैं जी भर जिया, मैं मन से मरूं, लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?"
2/12

पोखरणची अणुचाचणी केल्यानंतर आपल्या देशावर आंतरराष्ट्रीय दबाब, निर्बंध येऊ शकतात हे माहित असूनही वाजपेयींनी पोखरणची अणुचाचणी केली. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याच्या आपल्या विचारांवर ते 'अटल' राहिले.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग























