एक्स्प्लोर

PHOTO |'... मगर ये देश रहना चाहिए' या विचाराचे राजकारणातले अजातशत्रू, अटल बिहारी वाजपेयी

1/12
भारताला जगात मानाचं स्थान प्राप्त करुन द्यायचं त्यांचं स्वप्न होतं. आपलं स्मितहास्य, सभ्यता, सुसंस्कृतपणा वाजपेयींनी कायम जपत या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांचीच एक कविता आठवते,
भारताला जगात मानाचं स्थान प्राप्त करुन द्यायचं त्यांचं स्वप्न होतं. आपलं स्मितहास्य, सभ्यता, सुसंस्कृतपणा वाजपेयींनी कायम जपत या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांचीच एक कविता आठवते, "मैं जी भर जिया, मैं मन से मरूं, लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?"
2/12
पोखरणची अणुचाचणी केल्यानंतर आपल्या देशावर आंतरराष्ट्रीय दबाब, निर्बंध येऊ शकतात हे माहित असूनही वाजपेयींनी पोखरणची अणुचाचणी केली. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याच्या आपल्या विचारांवर ते 'अटल' राहिले.
पोखरणची अणुचाचणी केल्यानंतर आपल्या देशावर आंतरराष्ट्रीय दबाब, निर्बंध येऊ शकतात हे माहित असूनही वाजपेयींनी पोखरणची अणुचाचणी केली. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याच्या आपल्या विचारांवर ते 'अटल' राहिले.
3/12
 पोखरण अणुचाचणीचे हिरो डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना वाजपेयींनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आणि देशाला खऱ्या अर्थानं चांगला राष्ट्रपती दिला.
पोखरण अणुचाचणीचे हिरो डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना वाजपेयींनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आणि देशाला खऱ्या अर्थानं चांगला राष्ट्रपती दिला.
4/12
वाजपेयी आपल्या हिंदी भाषेवरच्या प्रेमासाठी प्रसिध्द होते. त्यांनी जनता सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत हिंदीतून भाषण केलं होतं.
वाजपेयी आपल्या हिंदी भाषेवरच्या प्रेमासाठी प्रसिध्द होते. त्यांनी जनता सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत हिंदीतून भाषण केलं होतं.
5/12
त्यांनी ‘आज़ादी’ या विषयावर आपल्या वेगळ्या अंदाजात भाष्य केलं होतं. ‘इसे मिटाने की साज़िश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है; औरों के घर आग लगाने का जो सपना, वो अपने ही घर में सदा खड़ा होता है.’
त्यांनी ‘आज़ादी’ या विषयावर आपल्या वेगळ्या अंदाजात भाष्य केलं होतं. ‘इसे मिटाने की साज़िश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है; औरों के घर आग लगाने का जो सपना, वो अपने ही घर में सदा खड़ा होता है.’
6/12
वाजपेयी नेहमी धोतर आणि कुर्ता असा वेश करायचे. त्यांना कविता करायची जशी आवड होती तशी वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थांचे ते शौकीन होते.
वाजपेयी नेहमी धोतर आणि कुर्ता असा वेश करायचे. त्यांना कविता करायची जशी आवड होती तशी वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थांचे ते शौकीन होते.
7/12
आपल्या हास्य-विनोदासाठी प्रसिध्द असणाऱ्या वाजपेयींनी एकदा सांगितलं होतं की राजकारण सोडायची माझी इच्छा आहे, पण राजकारण मला सोडत नाही.
आपल्या हास्य-विनोदासाठी प्रसिध्द असणाऱ्या वाजपेयींनी एकदा सांगितलं होतं की राजकारण सोडायची माझी इच्छा आहे, पण राजकारण मला सोडत नाही.
8/12
1996 साली आपल्या विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांनी केलेलं संसदेतील भाषण प्रचंड गाजलं. ते म्हणाले होते की,  ‘सत्ता का तो खेल चलेगा, सरकारें आएंगी-जाएंगी, पार्टियां बनेंगी-बिगड़ेंगी, मगर यह देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए.’
1996 साली आपल्या विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांनी केलेलं संसदेतील भाषण प्रचंड गाजलं. ते म्हणाले होते की, ‘सत्ता का तो खेल चलेगा, सरकारें आएंगी-जाएंगी, पार्टियां बनेंगी-बिगड़ेंगी, मगर यह देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए.’
9/12
वाजपेयी हे राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जायचे. त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास त्यांच्या भाषणातून वारंवार प्रकट व्हायचा.
वाजपेयी हे राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जायचे. त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास त्यांच्या भाषणातून वारंवार प्रकट व्हायचा.
10/12
वाजपेयींचे योगदान  लक्षात घेऊन त्यांना मार्च 2015 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारत रत्न' देण्यात आला आहे.
वाजपेयींचे योगदान लक्षात घेऊन त्यांना मार्च 2015 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारत रत्न' देण्यात आला आहे.
11/12
 सत्तेच्या राजकारणात 13 मे 1999 साली त्यांचं सरकार केवळ एका मतानं पडलं होतं. समोर आलेल्या संकटाला हार न मानता तोंड द्यायचा त्यांचा स्वभाव होता. त्यांची एक कविता प्रसिध्द आहे,  हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं.
सत्तेच्या राजकारणात 13 मे 1999 साली त्यांचं सरकार केवळ एका मतानं पडलं होतं. समोर आलेल्या संकटाला हार न मानता तोंड द्यायचा त्यांचा स्वभाव होता. त्यांची एक कविता प्रसिध्द आहे, हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं.
12/12
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. नऊ वेळा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभा सदस्य आणि तीन वेळा पंतप्रधानपद अशी त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द होती
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. नऊ वेळा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभा सदस्य आणि तीन वेळा पंतप्रधानपद अशी त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द होती

फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget