एक्स्प्लोर

Smartphone Safety Tips : स्मार्टफोन वापरताना 'या' चुका टाळा, जेणेकरुन फोन लवकर खराब होणार नाही

Feature_Photo_10

1/5
स्मार्टफोन ही आजच्या जीवनाची सर्वात मोठी गरज बनली आहे. आपले बहुतेक काम आता स्मार्टफोनवरच होतात. याच कारणामुळे लोक आपला बहुतेक वेळ स्मार्टफोनवर घालवतात. अनेक स्मार्टफोन यूजर्स अनेक चुका करतात, ज्याचा परिणाम स्मार्टफोनवर होतो. आज या चुकांबद्दल बोलूया ज्यामुळे स्मार्टफोन खराब होऊ शकतो.
स्मार्टफोन ही आजच्या जीवनाची सर्वात मोठी गरज बनली आहे. आपले बहुतेक काम आता स्मार्टफोनवरच होतात. याच कारणामुळे लोक आपला बहुतेक वेळ स्मार्टफोनवर घालवतात. अनेक स्मार्टफोन यूजर्स अनेक चुका करतात, ज्याचा परिणाम स्मार्टफोनवर होतो. आज या चुकांबद्दल बोलूया ज्यामुळे स्मार्टफोन खराब होऊ शकतो.
2/5
मोबाईलमधील वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स काम संपल्यानंतर बंद करणे आवश्यक आहे. यामुळे, बॅटरीचा वापर वाढतो. हे फीचर्स बंद केल्याने फोनच्या प्रोसेसरची गतीही वाढते.
मोबाईलमधील वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स काम संपल्यानंतर बंद करणे आवश्यक आहे. यामुळे, बॅटरीचा वापर वाढतो. हे फीचर्स बंद केल्याने फोनच्या प्रोसेसरची गतीही वाढते.
3/5
गरज असेल तेव्हाच मोबाईल चार्ज करा. बॅटरी 50-60 टक्के असताना मोबाईल चार्ज करू नका. असे केल्याने बॅटरीवर प्रेशन येतो आणि बॅटरी खराब होण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता वाढते. बॅटरी 20 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तेव्हाच फोन चार्ज करा.
गरज असेल तेव्हाच मोबाईल चार्ज करा. बॅटरी 50-60 टक्के असताना मोबाईल चार्ज करू नका. असे केल्याने बॅटरीवर प्रेशन येतो आणि बॅटरी खराब होण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता वाढते. बॅटरी 20 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तेव्हाच फोन चार्ज करा.
4/5
स्क्रीन ऑन टाईम जितकी जास्त असेल तितकी जास्त बॅटरी वापरली जाईल. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी तुम्ही ब्राइटनेस कमी करू शकता. ऑटो ब्राइटनेस मोड वापरा. हे प्रकाशानुसार स्क्रीनची लाईट अॅडजस्ट करते. यामुळे बॅटरीचा वापर कमी होतो.
स्क्रीन ऑन टाईम जितकी जास्त असेल तितकी जास्त बॅटरी वापरली जाईल. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी तुम्ही ब्राइटनेस कमी करू शकता. ऑटो ब्राइटनेस मोड वापरा. हे प्रकाशानुसार स्क्रीनची लाईट अॅडजस्ट करते. यामुळे बॅटरीचा वापर कमी होतो.
5/5
गरज असेल तेव्हाच व्हायब्रेशन मोड वापरा. बरेच लोक व्हायब्रेशन मोड नेहमी चालू ठेवतात. असे केल्याने फोनची बॅटरी लवकर संपते. बॅटरी लाईफ देखील कमी होते.
गरज असेल तेव्हाच व्हायब्रेशन मोड वापरा. बरेच लोक व्हायब्रेशन मोड नेहमी चालू ठेवतात. असे केल्याने फोनची बॅटरी लवकर संपते. बॅटरी लाईफ देखील कमी होते.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget