एक्स्प्लोर

पालघरमध्ये एकाच दिवशी चार अपघात, पाच जणांचा मृत्यू

Palghar Accident News : पालघर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी चार अपघात झाले असून या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.

Palghar Accident News : पालघर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी चार अपघात झाले असून या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.

Accident

1/5
पालघर (Palghar) जिल्ह्यामध्ये शुक्रवार 22 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाले. एकाच दिवसांत चार अपघात (Accident) झाले असून या चार अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
पालघर (Palghar) जिल्ह्यामध्ये शुक्रवार 22 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाले. एकाच दिवसांत चार अपघात (Accident) झाले असून या चार अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
2/5
दिवसभरात झालेल्या तीन अपघातानंतर संध्याकाळाच्या सुमारास वाडा मार्गावर  कुडूस येथे एका ट्रकने 54 वर्षीय महिलेला चिरडंल. या अपघातामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला. देवी उपेंद्र शर्मा असं या  54 वर्षीय मृत महिलेच नाव आहे. या अपघातानंतर ट्रच चालक  ट्रक घटनास्थळी सोडून फरार झालाय.
दिवसभरात झालेल्या तीन अपघातानंतर संध्याकाळाच्या सुमारास वाडा मार्गावर कुडूस येथे एका ट्रकने 54 वर्षीय महिलेला चिरडंल. या अपघातामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला. देवी उपेंद्र शर्मा असं या 54 वर्षीय मृत महिलेच नाव आहे. या अपघातानंतर ट्रच चालक ट्रक घटनास्थळी सोडून फरार झालाय.
3/5
तीन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वाडा भिवंडी मार्गावर झालेल्या या अपघातामुळे वाहनांना देखील नाहक त्रास सहन करावा लागला.
तीन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वाडा भिवंडी मार्गावर झालेल्या या अपघातामुळे वाहनांना देखील नाहक त्रास सहन करावा लागला.
4/5
वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस येथे संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्याचप्रमाणे महामार्गावरच वसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी वाहन चालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय .
वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस येथे संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्याचप्रमाणे महामार्गावरच वसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी वाहन चालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय .
5/5
या महामार्गावरच शुक्रवारचा बाजार असल्याने वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कुडूस येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक तसेच ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार करण्यात येतेय. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून देखील संताप व्यक्त करण्यात येतोय.
या महामार्गावरच शुक्रवारचा बाजार असल्याने वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कुडूस येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक तसेच ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार करण्यात येतेय. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून देखील संताप व्यक्त करण्यात येतोय.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget