एक्स्प्लोर

Nashik : इगतपुरी ते ठाणे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा...

Nashik Samrudhhi Highway इगतपुरी ते ठाणे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा झाला असून यात दोन महत्वपूर्ण बोगदे असणार आहेत.

Nashik Samrudhhi Highway इगतपुरी ते ठाणे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा झाला असून यात दोन महत्वपूर्ण बोगदे असणार आहेत.

Nashik Samrudhhi Highway

1/8
समृद्धी महामार्गचे (Samrudhhi Highway) पॅकेज-14 एकापेक्षा जास्त कारणांसाठी खास असणार आहे. देशातील सर्वात रुंद आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदे (Road tunnels) अशी ओळख असणार असून, वाहन चालकांना ब्रिजवर वाहन चालवताना सह्याद्री पर्वतरांगांचे चित्तथरारक रूप अनुभवयास मिळणार आहे.
समृद्धी महामार्गचे (Samrudhhi Highway) पॅकेज-14 एकापेक्षा जास्त कारणांसाठी खास असणार आहे. देशातील सर्वात रुंद आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदे (Road tunnels) अशी ओळख असणार असून, वाहन चालकांना ब्रिजवर वाहन चालवताना सह्याद्री पर्वतरांगांचे चित्तथरारक रूप अनुभवयास मिळणार आहे.
2/8
हे दोन्ही पूल सह्याद्री पर्वत रांगांमधील घनदाट असलेल्या जंगलाच्या परिसरात बांधले गेले आहे.
हे दोन्ही पूल सह्याद्री पर्वत रांगांमधील घनदाट असलेल्या जंगलाच्या परिसरात बांधले गेले आहे.
3/8
जवळपास 2019 च्या सुरुवातीला या बोगद्याच्या कामाला सुरवात केल्यानंतर दोन वर्षांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून तर ब्रिज-II चे काम पूर्ण होत वेळेवर पूर्ण झाला आहे.
जवळपास 2019 च्या सुरुवातीला या बोगद्याच्या कामाला सुरवात केल्यानंतर दोन वर्षांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले असून तर ब्रिज-II चे काम पूर्ण होत वेळेवर पूर्ण झाला आहे.
4/8
आता दुसऱ्या टप्प्याचे काम देखील सुरु असून सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणाऱ्या नाशिकमधील (Nashik) पिंपरी सदो आणि ठाण्यातील वाशाळा बुद्रुकला जोडणारे 13.1 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.
आता दुसऱ्या टप्प्याचे काम देखील सुरु असून सह्याद्री पर्वतरांगांमधून जाणाऱ्या नाशिकमधील (Nashik) पिंपरी सदो आणि ठाण्यातील वाशाळा बुद्रुकला जोडणारे 13.1 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.
5/8
सध्या फक्त बोगद्याच्या आतील भागात किरकोळ काम सुरु आहे. 1.2 किमी लांबीचा ब्रिज-II हा बोगद्यांनंतरचा दुसरा सर्वात आव्हानात्मक भाग होता. तो वनक्षेत्रात असल्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्हाला रस्ते बांधावे लागले, असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले.
सध्या फक्त बोगद्याच्या आतील भागात किरकोळ काम सुरु आहे. 1.2 किमी लांबीचा ब्रिज-II हा बोगद्यांनंतरचा दुसरा सर्वात आव्हानात्मक भाग होता. तो वनक्षेत्रात असल्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्हाला रस्ते बांधावे लागले, असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले.
6/8
सध्या फक्त बोगद्याच्या आतील भागात किरकोळ काम सुरु आहे. 1.2 किमी लांबीचा ब्रिज-II हा बोगद्यांनंतरचा दुसरा सर्वात आव्हानात्मक भाग होता. तो वनक्षेत्रात असल्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्हाला रस्ते बांधावे लागले, असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले.
सध्या फक्त बोगद्याच्या आतील भागात किरकोळ काम सुरु आहे. 1.2 किमी लांबीचा ब्रिज-II हा बोगद्यांनंतरचा दुसरा सर्वात आव्हानात्मक भाग होता. तो वनक्षेत्रात असल्यामुळे तिथे जाण्यासाठी आम्हाला रस्ते बांधावे लागले, असे अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक शेखर दास यांनी सांगितले.
7/8
शिवाय इगतपुरी (Igatpuri) तालुका हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाच्या क्षेत्रात येतो. त्यामुळे सुरवातीला काही वर्षे आम्हाला मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. ज्यामुळे आमच्या बोगद्याच्या बांधकामावर परिणाम झाला. तसेच ब्रिज-II च्या कामात अडथळा निर्माण झाला.
शिवाय इगतपुरी (Igatpuri) तालुका हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाच्या क्षेत्रात येतो. त्यामुळे सुरवातीला काही वर्षे आम्हाला मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. ज्यामुळे आमच्या बोगद्याच्या बांधकामावर परिणाम झाला. तसेच ब्रिज-II च्या कामात अडथळा निर्माण झाला.
8/8
त्यामुळे जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचा सामना करत सह्याद्रीच्या खोऱ्यात 60 मीटर उंचीवर काम करणे सोपे नव्हते. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रकल्प पूर्ण करण्यात आणि किरकोळ कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे दास दास म्हणाले.
त्यामुळे जोरदार वारा आणि मुसळधार पावसाचा सामना करत सह्याद्रीच्या खोऱ्यात 60 मीटर उंचीवर काम करणे सोपे नव्हते. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रकल्प पूर्ण करण्यात आणि किरकोळ कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे दास दास म्हणाले.

नाशिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget