एक्स्प्लोर

PM Modi Mann Ki Baat: मेड इन इंडिया ते प्रोजेक्ट सूरतपर्यंत 'मन की बात'मधील 10 महत्त्वाचे मुद्दे; जाणून घ्या

PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीबद्दल आणि प्रोजेक्ट सूरतबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं.

PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीबद्दल आणि प्रोजेक्ट
 सूरतबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं.

PM Modi Mann Ki Baat

1/10
सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी जनसंवादाच्या सुरुवातीलाच शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी जनसंवादाच्या सुरुवातीलाच शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
2/10
नंतर पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 26 नोव्हेंबरचा दिवस एका कारणासाठी खास असल्याचं पीएम मोदींनी म्हटलं. या दिवशीच संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली असल्याचं ते म्हणाले.
नंतर पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 26 नोव्हेंबरचा दिवस एका कारणासाठी खास असल्याचं पीएम मोदींनी म्हटलं. या दिवशीच संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली असल्याचं ते म्हणाले.
3/10
भारतीय उत्पादने खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असल्याचं मोदी म्हणाले. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांच्या दिवशी 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे, असं मोदी म्हणाले.
भारतीय उत्पादने खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असल्याचं मोदी म्हणाले. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांच्या दिवशी 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे, असं मोदी म्हणाले.
4/10
परदेशात लग्न करण्यावर पंतप्रधानांनी प्रश्न उपस्थित केला. मोदी म्हणाले, आजकाल काही कुटुंबं परदेशात जाऊन लग्न करू लागली आहेत. त्यामुळे नवीन वातावरण तयार होत आहे. ते आवश्यक आहे का? जर आपण भारतीय भूमीवर, भारतातील लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील.
परदेशात लग्न करण्यावर पंतप्रधानांनी प्रश्न उपस्थित केला. मोदी म्हणाले, आजकाल काही कुटुंबं परदेशात जाऊन लग्न करू लागली आहेत. त्यामुळे नवीन वातावरण तयार होत आहे. ते आवश्यक आहे का? जर आपण भारतीय भूमीवर, भारतातील लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील.
5/10
आता घरातील मुलंही दुकानात काही खरेदी करताना त्यावर मेड इन इंडिया लिहिलेलं आहे की नाही हे तपासू लागले आहेत. हे 'व्होकल फॉर लोकल'चं यश असल्याचं मोदी म्हणाले.
आता घरातील मुलंही दुकानात काही खरेदी करताना त्यावर मेड इन इंडिया लिहिलेलं आहे की नाही हे तपासू लागले आहेत. हे 'व्होकल फॉर लोकल'चं यश असल्याचं मोदी म्हणाले.
6/10
पीएम मोदी म्हणाले की, हे दुसरे वर्ष आहे जेव्हा दिवाळीनिमित्त रोख पैसे देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हळूहळू कमी होत आहे. याचा अर्थ आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंट करत आहेत. हे देखील खूप उत्साहवर्धक आहे. भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे हे पूर्णपणे शक्य झालं आहे, असं मोदी म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले की, हे दुसरे वर्ष आहे जेव्हा दिवाळीनिमित्त रोख पैसे देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हळूहळू कमी होत आहे. याचा अर्थ आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंट करत आहेत. हे देखील खूप उत्साहवर्धक आहे. भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे हे पूर्णपणे शक्य झालं आहे, असं मोदी म्हणाले.
7/10
भारतात पेटंट अर्ज वाढले असल्याचंही मोदी म्हणाले. बुद्धिमत्ता, कल्पना आणि नाविन्य ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे. 2022 मध्ये भारतातील पेटंट अर्जांमध्ये 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, त्याबद्दल मोदींनी तरुणांचं अभिनंदन केलं आहे.
भारतात पेटंट अर्ज वाढले असल्याचंही मोदी म्हणाले. बुद्धिमत्ता, कल्पना आणि नाविन्य ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे. 2022 मध्ये भारतातील पेटंट अर्जांमध्ये 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, त्याबद्दल मोदींनी तरुणांचं अभिनंदन केलं आहे.
8/10
पीएम मोदी म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाने स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची विचारसरणी बदलली आहे. सुरतमधील एका टीमने मिळून प्रोजेक्ट सुरत सुरू केला आहे. याद्वारे सुरतला एक मॉडेल सिटी बनवलं जात आहे, जे स्वच्छतेचं आणि शाश्वत विकासाचं उदाहरण बनेल.
पीएम मोदी म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाने स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची विचारसरणी बदलली आहे. सुरतमधील एका टीमने मिळून प्रोजेक्ट सुरत सुरू केला आहे. याद्वारे सुरतला एक मॉडेल सिटी बनवलं जात आहे, जे स्वच्छतेचं आणि शाश्वत विकासाचं उदाहरण बनेल.
9/10
पंतप्रधान मोदींनी लडाखच्या पश्मिना शालचा देखील उल्लेख केला. पीएम मोदी म्हणाले, मला लडाखचं एक प्रेरणादायी उदाहरण तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचं आहे. पश्मिना शालबद्दल तुम्हाला माहिती असेलच.
पंतप्रधान मोदींनी लडाखच्या पश्मिना शालचा देखील उल्लेख केला. पीएम मोदी म्हणाले, मला लडाखचं एक प्रेरणादायी उदाहरण तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचं आहे. पश्मिना शालबद्दल तुम्हाला माहिती असेलच.
10/10
लद्दाखी पश्मीनाचीही गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहे. लडाखच्या लूम्सच्या नावाने लद्दाखी पश्मिना जगभरातील बाजारपेठेत पोहोचत आहे. 15 गावांमध्ये 450 हून अधिक महिला त्याची तयारी करत आहेत.
लद्दाखी पश्मीनाचीही गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहे. लडाखच्या लूम्सच्या नावाने लद्दाखी पश्मिना जगभरातील बाजारपेठेत पोहोचत आहे. 15 गावांमध्ये 450 हून अधिक महिला त्याची तयारी करत आहेत.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 25 March 2025Sanjay Raut PC Nashik : देवेंद्र फडणवीसांना शिवसेना-भाजप युती तुटू नये, असं प्रामाणिकपणे वाटत होतं,  राऊतांचा मोठा खुलासाBeed Crime Satish Bhosale: पोलिसांकडून खोक्या भाईला रॉयल ट्रिटमेंट, बिर्याणी अन् मोबाईलमध्ये अनलिमिटेड टॉकटाईम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
MP Salary Appraisal: खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
खासदारांचं घसघशीत अप्रायजल, दोन वर्षांचे एरियर्स अन् भत्ता वाढणार, आता पगाराचा आकडा किती झाला?
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला
Eknath Shinde on Kunal Kamra : कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
कुणाल कामराच्या गाण्यावर शिवसैनिकांचा संताप, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुपारी घेऊन...
Sanjay Raut: आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
आधी देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतली, मग म्हणाले बहुमत चंचल असतं, कधीही.... संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Embed widget