एक्स्प्लोर
भीषण वास्तव! पाण्याच्या बचतीसाठी अर्ध्या गावाने अंघोळ करणे सोडलं, पाहा फोटो
Marathwada Water Shortage : पावसाने पाठ फिरवल्याने विहीर आटल्या, पिके करपली, मराठवाड्यातील (Marathwada) काही गावात तर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची (Tanker) वाट पहावी लागते आहे.
Water shortage in Aurangabad
1/11

पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात टँकरची संख्या गेल्या महिन्यापेक्षा दीडपटीने वाढली आहे.
2/11

औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण तालुक्यातील अंतरवली गावात तर आज अशी परिस्थिती आहे की, पाणी नसल्याने अर्धे लोकं अंघोळच करत नाही.
Published at : 22 Aug 2023 04:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























