एक्स्प्लोर

गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्ती का निवडावी?

गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय आणि भावनिक सण. प्रत्येक घरात आणि मंडळात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.

गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय आणि भावनिक सण. प्रत्येक घरात आणि मंडळात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.

गणेशोत्सव गणेशोत्सव

1/9
या सणाच्या उत्साहात पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची जाणीव ठेवणे आपली जबाबदारी आहे.
या सणाच्या उत्साहात पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची जाणीव ठेवणे आपली जबाबदारी आहे.
2/9
प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तीचे दुष्परिणाम  POP मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत.
प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तीचे दुष्परिणाम POP मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत.
3/9
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत आणि त्यामुळे जलप्रदूषण वाढतं.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत आणि त्यामुळे जलप्रदूषण वाढतं.
4/9
त्यातून मासे, जलचर यांचं जीवन धोक्यात येतं, तसेच रंग व केमिकल्समुळे पाणी विषारी होतं
त्यातून मासे, जलचर यांचं जीवन धोक्यात येतं, तसेच रंग व केमिकल्समुळे पाणी विषारी होतं
5/9
याउलट शाडू मातीच्या किंवा पर्यावरणपूरक मूर्ती सहज विरघळतात
याउलट शाडू मातीच्या किंवा पर्यावरणपूरक मूर्ती सहज विरघळतात
6/9
पाण्याचं प्रदूषण टाळतात आणि निसर्गासोबत सुसंगत राहतात.
पाण्याचं प्रदूषण टाळतात आणि निसर्गासोबत सुसंगत राहतात.
7/9
गणेशोत्सवात घर सजवताना थर्माकॉल, प्लास्टिक किंवा केमिकल रंगांऐवजी नैसर्गिक कागद, फुलं, पाने, मातीची भांडी किंवा पुनर्वापर होणाऱ्या वस्तू वापरल्यास प्रदूषण कमी करता येतं.
गणेशोत्सवात घर सजवताना थर्माकॉल, प्लास्टिक किंवा केमिकल रंगांऐवजी नैसर्गिक कागद, फुलं, पाने, मातीची भांडी किंवा पुनर्वापर होणाऱ्या वस्तू वापरल्यास प्रदूषण कमी करता येतं.
8/9
तसेच नदी, समुद्र किंवा तलावात विसर्जन केल्याने पाण्याचं प्रदूषण वाढतं. त्याऐवजी स्थानिक प्रशासनाने केलेल्या कृत्रिम तलावांचा उपयोग केल्यास मूर्तींचं विसर्जन सुरक्षित होतं आणि पर्यावरणावर होणारा ताण कमी होतो.
तसेच नदी, समुद्र किंवा तलावात विसर्जन केल्याने पाण्याचं प्रदूषण वाढतं. त्याऐवजी स्थानिक प्रशासनाने केलेल्या कृत्रिम तलावांचा उपयोग केल्यास मूर्तींचं विसर्जन सुरक्षित होतं आणि पर्यावरणावर होणारा ताण कमी होतो.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget