एक्स्प्लोर
दीपिका पदुकोणला फसवल्यानंतर रणबीर कपूर पहिल्यांदा बोलला..
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/31/3aa0746b9f58821a9e7a23879eb31a55_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपादित छायाचित्र
1/5
![रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या अफेअरशी संबंधित गोष्टी एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये खूप ऐकल्या आणि ऐकवल्या जात होत्या. असं म्हटलं जात होतं की दीपिका अभिनेता रणबीरशी केवळ वचनबद्ध नव्हती तर तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. मात्र, घडलं वेगळंच.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/31/ec572c0f36b9d1f1ebc71a0df1dde5f1233f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या अफेअरशी संबंधित गोष्टी एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये खूप ऐकल्या आणि ऐकवल्या जात होत्या. असं म्हटलं जात होतं की दीपिका अभिनेता रणबीरशी केवळ वचनबद्ध नव्हती तर तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. मात्र, घडलं वेगळंच.
2/5
![मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूरने दीपिकाची फसवणूक केली. स्वत: रणबीरने एका मुलाखतीच्या वेळी याचा खुलासा केला होता, की](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/31/fd806bdb230049135397c599da26170e44226.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूरने दीपिकाची फसवणूक केली. स्वत: रणबीरने एका मुलाखतीच्या वेळी याचा खुलासा केला होता, की "हो मी दीपिकाची फसवणूक केली कारण मी त्यावेळी प्रगल्भ नव्हतो आणि मला या गोष्टींचं गांभीर्य समजलं नाही."
3/5
![रणबीरच्या म्हणण्यानुसार, मोठं झाल्यानंतर आपल्याला समजते की आपण कमिटमेंट पाळू शकत नसेल तर एखाद्यासोबत नात्यात राहतोच का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/31/4c44bc6487aa21e18613b82a4f0ef8b05de5e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणबीरच्या म्हणण्यानुसार, मोठं झाल्यानंतर आपल्याला समजते की आपण कमिटमेंट पाळू शकत नसेल तर एखाद्यासोबत नात्यात राहतोच का?
4/5
![दीपिकासोबत नात्यात असूनही कतरिनाशी प्रेमसंबंध ठेवल्याचा आरोप रणबीरवर झाला होता. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर आणि कतरिनाची जवळीक वाढली असे म्हणतात. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका बर्याच दिवस डिप्रेशनमध्यो होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/31/bd3b302b15795bfcffcd26c06c5336c0b3ed8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिकासोबत नात्यात असूनही कतरिनाशी प्रेमसंबंध ठेवल्याचा आरोप रणबीरवर झाला होता. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर आणि कतरिनाची जवळीक वाढली असे म्हणतात. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका बर्याच दिवस डिप्रेशनमध्यो होती.
5/5
![नंतर रणबीरचे कतरिनाबरोबरही ब्रेकअप झाले. त्याचवेळी दीपिकाचे रणवीर सिंगसोबत लग्न झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/31/6b5e37745a6ba59726e007bda8054d96b4a89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नंतर रणबीरचे कतरिनाबरोबरही ब्रेकअप झाले. त्याचवेळी दीपिकाचे रणवीर सिंगसोबत लग्न झाले.
Published at : 31 Mar 2021 06:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)