एक्स्प्लोर
Vastu Tips : ओले केस, मळके कपडे आणि बरंच काही...आंघोळीनंतर तुमच्या 'या' सवयी टाळा; सूर्य, राहू आणि मंगळ ग्रहाचा होऊ शकतो वाईट परिणाम
Vastu Tips : अनेकदा आंघोळ केल्यानंतर आपल्या अशा काही सवयी आहेत ज्यामुळे ग्रह नाराज होऊ शकतात. त्यामुळे या सवयी आत्ताच टाळा.
Vastu Tips
1/7

शास्त्रानुसार, आंघोळ केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतं असं म्हणतात. मात्र, आंघोळीनंतर काही गोष्टी करु नयेत असं म्हटलं जातं. कारण आंघोळीनंतर जर तुम्ही या गोष्टी केल्या तर सूर्य, चंद्र आणि राहूसारख्या ग्रहांचा अशुभ प्रभाव राहतो.
2/7

अनेकदा लोक आंघोळ केल्यानंतर सरळ झोपतात. पण, आरोग्याच्या दृष्टीनेही तुमची ही सवय चांगली नाही. वास्तूशास्त्रानुसार, आंघोळीनुतर सरळ झोपल्यास सूर्याचा तेजस्वीपणा कमी होतो. आणि सूर्याचा प्रभाव कमी असल्याने आळस आणि थकवा जाणवतो.
Published at : 15 Aug 2025 02:00 PM (IST)
आणखी पाहा






















