एक्स्प्लोर
Shardiya Navratri 2025 : नवरात्रीत घरातील 'या' महत्त्वाच्या वस्तू रिकाम्या ठेवू नका
Shardiya Navratri 2025 : सध्या नवरात्रोत्सवाचा सण सुरु आहे. या काळात बाजारात सगळीकडे आपल्या सणासुदीची रेलचेल पाहायला मिळतेय.
Shardiya Navratri 2025
1/8

वास्तुशास्त्रानुसार, नवरात्रीचा काळ फार शुभ मानला जातो. या काळात काही गोष्टी घरात कधीच रिकाम्या ठेवू नयेत, अन्यथा घरातील सुख-शांती, धन-समृद्धीवर परिणाम होतो अशी मान्यता आहे.
2/8

घरातील पाण्याची घागर, माठ किंवा टाकी कधीच रिकामी ठेवू नये पाणी भरलेले असणे म्हणजे समृद्धी व सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
Published at : 25 Sep 2025 03:33 PM (IST)
आणखी पाहा























