एक्स्प्लोर
प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर आंघोळ का करायची? जाणून घ्या, 'ही' 5 कारणं
Shamshan Ghat: स्मशानात अंत्यसंस्कार करुन आल्यानंतर घरातील थोरामोठ्यांकडून आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.
Shamshan Ghat
1/10

पण यामागचं कारण तुम्हाला माहितीय का? यामागील खरं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
2/10

Shamshan Ghat: सनातन धर्मात अंत्यसंस्काराबाबत एक मान्यता आहे. मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर आंघोळ करण्यास सांगितलं जातं. तुम्ही कधी विचार केलाय का? असं का सांगितलं जात असेल?
Published at : 29 Aug 2024 08:51 AM (IST)
आणखी पाहा























