एक्स्प्लोर

प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर आंघोळ का करायची? जाणून घ्या, 'ही' 5 कारणं

Shamshan Ghat: स्मशानात अंत्यसंस्कार करुन आल्यानंतर घरातील थोरामोठ्यांकडून आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.

Shamshan Ghat: स्मशानात अंत्यसंस्कार करुन आल्यानंतर घरातील थोरामोठ्यांकडून आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.

Shamshan Ghat

1/10
पण यामागचं कारण तुम्हाला माहितीय का? यामागील खरं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
पण यामागचं कारण तुम्हाला माहितीय का? यामागील खरं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
2/10
Shamshan Ghat: सनातन धर्मात अंत्यसंस्काराबाबत एक मान्यता आहे. मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर आंघोळ करण्यास सांगितलं जातं. तुम्ही कधी विचार केलाय का? असं का सांगितलं जात असेल?
Shamshan Ghat: सनातन धर्मात अंत्यसंस्काराबाबत एक मान्यता आहे. मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर आंघोळ करण्यास सांगितलं जातं. तुम्ही कधी विचार केलाय का? असं का सांगितलं जात असेल?
3/10
पुराणांमध्ये यामागील कारण सांगितलं गेलं आहे. स्मशानात नकारात्मक शक्ती असतात. ज्याचा परिणाम मानवावर होऊ शकतो. याच कारणामुळे स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.
पुराणांमध्ये यामागील कारण सांगितलं गेलं आहे. स्मशानात नकारात्मक शक्ती असतात. ज्याचा परिणाम मानवावर होऊ शकतो. याच कारणामुळे स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.
4/10
यामागे एक वैज्ञानिक कारणंही सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या मतानुसार, अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाच्या आसपास राहिल्यामुळे अनेक विषाणू पसरता.
यामागे एक वैज्ञानिक कारणंही सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या मतानुसार, अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाच्या आसपास राहिल्यामुळे अनेक विषाणू पसरता.
5/10
तसेच, त्यामुळे अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो. अशातच अंत्यसंस्कार करताना आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे अंत्यसंस्काराहून आल्यानंतर आंघोळ करावीच, असं सांगितलं जातं.
तसेच, त्यामुळे अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो. अशातच अंत्यसंस्कार करताना आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे अंत्यसंस्काराहून आल्यानंतर आंघोळ करावीच, असं सांगितलं जातं.
6/10
अंत्यसंस्काराहून आल्यानंतर आंघोळ केल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं होणारे गंभीर आजारांपासून बचाव होतो.
अंत्यसंस्काराहून आल्यानंतर आंघोळ केल्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं होणारे गंभीर आजारांपासून बचाव होतो.
7/10
ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या शरीरात अनेक बदल होतात.
ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या शरीरात अनेक बदल होतात.
8/10
शरीर बॅक्टेरियांशी लढण्याची क्षमता गमावतं, अशातच मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं आजारी पडण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे लोक स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करतात.
शरीर बॅक्टेरियांशी लढण्याची क्षमता गमावतं, अशातच मृतदेहाच्या संपर्कात आल्यानं आजारी पडण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे लोक स्मशानातून आल्यानंतर आंघोळ करतात.
9/10
एकंदरीतच पाहिलं तर, ही परंपरा शरीराची स्वच्छता आणि बचा या उद्देशानं पाळली जाते. दरम्यान, स्मशानभूमीतून परत आल्यानंतर आणि आंघोळ केल्यावर प्रत्यक्षात तुम्ही आजारी पडत नाही, हे कुठेही सिद्ध झालेले नाही.
एकंदरीतच पाहिलं तर, ही परंपरा शरीराची स्वच्छता आणि बचा या उद्देशानं पाळली जाते. दरम्यान, स्मशानभूमीतून परत आल्यानंतर आणि आंघोळ केल्यावर प्रत्यक्षात तुम्ही आजारी पडत नाही, हे कुठेही सिद्ध झालेले नाही.
10/10
वरील बाब आम्ही केवळ माहिती म्हणून देत आहोत, यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
वरील बाब आम्ही केवळ माहिती म्हणून देत आहोत, यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषणABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 March 2025Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Embed widget