एक्स्प्लोर

Photo : तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Sindhudurg Agriculture news

1/10
तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. मोठे पिकाचं नुकसान झालं आहे.
तळकोकणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत. मोठे पिकाचं नुकसान झालं आहे.
2/10
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या जिल्ह्यात  70 टक्क्यांहून अधिक सुपारी पिकाची गळ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना  मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या जिल्ह्यात 70 टक्क्यांहून अधिक सुपारी पिकाची गळ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
3/10
अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे.
अनेक ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे.
4/10
तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.
तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.
5/10
सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्याा सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्याा सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात गळ होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
6/10
गळ लागलेल्या सुपारीला बाजारात योग्य तो भाव देखील मिळत नाही. दर मिळत नसल्यानं सुपारी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे.
गळ लागलेल्या सुपारीला बाजारात योग्य तो भाव देखील मिळत नाही. दर मिळत नसल्यानं सुपारी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे.
7/10
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यात सर्वाधिक सुपारीचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जाते. याच ठिकाणी 70 टक्क्याहून अधिक सुपारीला गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यात सर्वाधिक सुपारीचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जाते. याच ठिकाणी 70 टक्क्याहून अधिक सुपारीला गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे.
8/10
निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: 890 हेक्टर क्षेत्रावर सुपारीचा लागवड करण्यात आली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: 890 हेक्टर क्षेत्रावर सुपारीचा लागवड करण्यात आली आहे.
9/10
सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये सुपारी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये सुपारी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात सुपारीवर गळ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
10/10
गळून पडलेल्या सुपारीला योग्य तो दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे. सर्वाधिक सुपारीचे उत्पादन हे दोडामार्ग तालुक्यात घेतलं जाते. त्यामुळं दोडामार्ग तालुक्यातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण बिघडलं आहे
गळून पडलेल्या सुपारीला योग्य तो दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे. सर्वाधिक सुपारीचे उत्पादन हे दोडामार्ग तालुक्यात घेतलं जाते. त्यामुळं दोडामार्ग तालुक्यातील सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण बिघडलं आहे

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget