एक्स्प्लोर
हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीनपासून बनवलं गुलाबजामून अन् पनीर; भावही दणकून, कशी आहे प्रक्रिया
सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन घेतलेले सोयाबीन घरीच ठेवले आहे. परंतु यापासून कवडा गावाच्या शेतकऱ्याने नवीन उपक्रम केला आहे.
hingoli farmer soybean gulab jamun
1/9

सोयाबीन हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. परंतु यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलेच आर्थिक संकटात अडकले आहेत. सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन घेतलेले सोयाबीन घरीच ठेवले आहे. परंतु यापासून कवडा गावाच्या शेतकऱ्याने नवीन उपक्रम केला आहे.
2/9

शेतकऱ्यांनी सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर निर्मिती सुरू केली आहे. या प्रक्रिया उद्योगातून पनीरला 250 रुपये किलो तर गुलाब जामून ला 200 रुपये किलो भाव मिळतोय.
Published at : 25 Dec 2022 07:58 PM (IST)
आणखी पाहा























