एक्स्प्लोर

Agriculture Export : अन्नधान्याची निर्यात वाढली, आकडेवारी जाहीर

देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of Food) देखील वाढली आहे. केंद्र सरकारनं निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिली आहे.

देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of Food) देखील वाढली आहे. केंद्र सरकारनं निर्यातीच्या संदर्भातील माहिती दिली आहे.

Agriculture Growth India

1/9
सध्या देशात अन्नधान्याचा (Food) पुरेसा साठा उपलब्ध आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
सध्या देशात अन्नधान्याचा (Food) पुरेसा साठा उपलब्ध आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
2/9
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गहू (Wheat), तांदूळ (Rice), मका, भरड धान्याचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळं अन्नधान्याच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गहू (Wheat), तांदूळ (Rice), मका, भरड धान्याचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळं अन्नधान्याच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
3/9
गहू, तांदळासह साखरेच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून सविस्तर आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
गहू, तांदळासह साखरेच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून सविस्तर आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
4/9
देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of Food) देखील वाढली आहे. केंद्र सरकारनं निर्यातीच्या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात (Export of Food) देखील वाढली आहे. केंद्र सरकारनं निर्यातीच्या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
5/9
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात 40.26 टक्क्यांनी वाढून 3.33 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात 40.26 टक्क्यांनी वाढून 3.33 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
6/9
बिगर बासमती तांदळाची निर्यातही 3.35 टक्क्यांनी वाढून 4.66 अब्ज डॉलर झाली आहे.
बिगर बासमती तांदळाची निर्यातही 3.35 टक्क्यांनी वाढून 4.66 अब्ज डॉलर झाली आहे.
7/9
गव्हाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एप्रिल-डिसेंबर 2021 मधील 145.2 दशलक्षवरून गव्हाची निर्यात 4 टक्क्यांनी वाढून एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 150.8 दशलक्ष डॉलर झाली आहे.
गव्हाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एप्रिल-डिसेंबर 2021 मधील 145.2 दशलक्षवरून गव्हाची निर्यात 4 टक्क्यांनी वाढून एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 150.8 दशलक्ष डॉलर झाली आहे.
8/9
साखर उत्पादनाच्या बाबतीतही भारत जगातील मोठा देश आहे. भारतातून अनेक देशांना साखरेची निर्यात केली जाते. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या आकडेवारीनसार चालू विपणन वर्ष 2022-23 मध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत देशातून 27.83 लाख टन साखर निर्यात झाली आहे.
साखर उत्पादनाच्या बाबतीतही भारत जगातील मोठा देश आहे. भारतातून अनेक देशांना साखरेची निर्यात केली जाते. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या आकडेवारीनसार चालू विपणन वर्ष 2022-23 मध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत देशातून 27.83 लाख टन साखर निर्यात झाली आहे.
9/9
गहू आणि तांदळाच्या निर्यातीतही मोठी वाढ झाली आहे.
गहू आणि तांदळाच्या निर्यातीतही मोठी वाढ झाली आहे.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget