एक्स्प्लोर

पाण्यावरुन भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढणार?

भारत-पाकिस्तानमधील सिंधू जलकराराचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून होत आहे. भारतानेदेखील पाकिस्तानवर सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. त्यातच भारत-पाकिस्तानमधील सिंधू जलकराराचे भारताकडून उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून होत आहे. भारतानेदेखील पाकिस्तानवर सिंधू जल कराराचे उल्लंघन केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमध्ये पाणी प्रश्न पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीवर सध्या जलसंकट ओढवले आहे. कराची आणि आपसपासच्या गावांमध्ये पाण्याचा तुटवडा आहे. या परिसरातील लोकांना दररोज पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान भारतानेदेखील पाण्याबाबत देशांतर्गत एक सर्वेक्षण केले आहे. त्या सर्वेक्षणानुसार भारतातील 70 टक्के लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. आपल्या देशात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत उभय देशांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरुन मोठा वाद होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 59 वर्षांपूर्वी सिंधू जल करार झाला आहे. या कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे. सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. यावर पाकिस्तानचा आक्षेप आहे. या जलविद्युत प्रकल्पाचा दाखला देत भारताकडून सिंधू जल कराराचे उल्लंघन सुरू असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. यामुळे पाकिस्तानमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानकडून व्यक्त केली जात आहे. चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्प आणि पाकिस्तानमधील पाणीटंचाई या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक पथक नेमले आहे. हे पथक चिनाब नदीजवळ प्रकल्पाची पाहणीदेखील करणार आहे. दुसऱ्या बाजूला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्प मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प दोन्ही देशांमधील वादाचे कारण ठरू शकतो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Donald Trump On Iran मोठी बातमी: इराण उद्ध्वस्त, सर्व मोठे नेते मारले...आम्ही युद्ध जिंकलो; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, काय काय म्हणाले?
मोठी बातमी: इराण उद्ध्वस्त, सर्व मोठे नेते मारले...आम्ही युद्ध जिंकलो; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, काय काय म्हणाले?
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget