एक्स्प्लोर

यंदा भारताचा विकासदर 7.1 टक्के राहिल, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात भारताचा चालू वर्षातील विकासदर 7.1 टक्के, तर 2018 मध्ये 7.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 'आर्थिक आणि सामाजिक आयोग (इस्केप)'ने काल आपला आहवाल सादर केला. यातील 'अशिया प्रशांत क्षेत्राचा आर्थिक व सामाजिक सर्वे-2017' मध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा खासगी आणि सरकारी साधनांचा वापर आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्चात वाढ होईल, यातून आर्थिक विकासाला चालना मिळेल, असं या अहवालात म्हणलं आहे. तसेच नोटाबंदीनंतर पुन्हा चलन छपाईमुळे उपभोग आणि पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढेल, ज्यामुळे आर्थिक विकासदर 7.1 टक्के राहिल, असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, 2017 आणि 2018 मधील महागाई दर 5.3 ते 5.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा आकडा 4.5 ते 5 टक्क्याच्या अधिकृत आकड्यापेक्षा वरचढ आहे. दुसरीकडे सार्वजनिक बँकांचा कर्ज वसुलीतील तुटीमुळे आर्थिक क्षेत्राशी संबंधित सर्व क्षेत्रांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण रिपोर्टनुसार, सार्वजनिक बँकांचा गेल्या वर्षातील एनपीए (Non Performing Assets) मध्ये मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बँकांचा एनपीए 12 टक्क्यावर पोहचला आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक वाढवली पाहिजे, यावर या अहवालात विशेष भर देण्यात आला आहे. दरम्यान, 2016 च्या शेवटच्या तिमाहीपासून ते 2017 च्या सुरुवातीच्या काही काळापर्यंत नोटाबंदीचा परिणाम दिसत होता. या काळातील चलनटंचाईमुळे नोकरदार वर्गाचा पगार वेळेवर होत नव्हता. तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रासाठी कच्च्या मालाच्या खरेदीचे व्यवहारही थंडावले होते. त्यामुळे नोटाबंदीचा हा परिणामही आर्थिक विकासदरावर दिसेल, असं या अहवालात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget