एक्स्प्लोर

Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेत सफरचंद 1200, तर द्राक्षे 1800 रुपये; सामान्य नागरिकांच्या अडचणी संपेना

Sri Lanka News: भारताच्या शेजारील देश श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. देशात आणीबाणीनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही.

Sri Lanka News: भारताच्या शेजारील देश श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. देशात आणीबाणीनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. महागाई शिगेला पोहोचली आहे. देशात महागाई आणि कमकुवत चलन यामुळे दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. श्रीलंकेतील नागरिक अलिना फर्नांडो यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, "सध्या श्रीलंकेतील लोक अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देत आहेत. त्या म्हणाल्या, लोकांकडे पैसा नाही, कमाई नसलेल्या सर्व वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दैनंदिन खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.

त्यांनी सांगितलं की, भाजीपाला, फळे आणि घरातील जीवनावश्यक वस्तूंचे दरही दुप्पट ते तिप्पट झाले आहेत. फळविक्रेता चंदना यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. तेव्हा त्या म्हणाल्या की, आर्थिक संकटामुळे फळांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.

  • सफरचंद - आधी 350, आता 1200 रुपये
  • आंबा - पूर्वी 350, आता 700 रुपये
  • संत्री - पूर्वी 400, आता 800 रुपये
  • अननस - पूर्वी 200, आता 400 रुपये
  • द्राक्षे - पूर्वी 1200, आता  1800  रुपये

याशिवाय भाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

  • बटाटे - आता 340, पूर्वी 250 रुपये
  • टोमॅटो - आता 850, पूर्वी 280 रुपये
  • पूर्वी गाजर - आता 440, पूर्वी 220 रुपये
  • शिमला मिरची - आता 850, पूर्वी 650 रुपये
  • कोबी - आता 850, पूर्वी 650 रुपये
  • वांगी - आता 480, पूर्वी 180 रुपये

याबाबत अधिक माहिती देताना भाजी विक्रेता सिराने सांगितले की, ''पूर्वी लोक एक किलो माल घेत होते, आता अर्धा किलो घेत आहेत. एवढेच नाही तर डिझेलचे दर वाढल्याने मालही कमी मिळत आहे. माझ्या कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही मला पैसे मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. भाजीपाला महाग असल्याने लोक घाबरले आहेत. आधी भाज्यांची होम डिलिव्हरीही केली जात होती, मात्र आता डिझेलचे दर वाढल्याने होम डिलिव्हरी केली जात नाही. परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या महिन्यात काय होईल, हेही सांगता येणार नाही.''

गेल्या आठवड्यात लिंबाचे भाव पाचशे रुपये होता

श्रीलंकेत गेल्या आठवड्यात 9 मे रोजी लिंबाचा भाव 500 रुपये किलो होता. भारतीय चलनात ही किंमत सुमारे 125 रुपये प्रति किलो इतकी आहे. सध्या भारताचा एक रुपया श्रीलंकेच्या चार रुपयांच्या बरोबरीचा आहे. त्यानुसार भारतात लिंबू श्रीलंकेच्या तुलनेत तीन-चारपट महाग मिळत आहे. श्रीलंकेत भाज्या आणि फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. बटाटा 240 रुपये किलो, कांदा 260 रुपये दराने मिळत होता. काही आठवड्यांपूर्वी ज्या दराने एक किलोचा माल मिळत होता, तोच मला आता त्याच किंमतीत अडीचशे ग्रॅम इतका मिळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shiv Sena Uddhav Thackeray Group  Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चाEknath Shinde Ratnagiri Speech| दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, रत्नागिरीत एकनाथ शिंदेंचे आक्रमक भाषणSuresh Dhas On Santosh Deshmukh Case:धनंजय मुंडेंनी देशमुख कुटुंबीयांची भेट घ्यायला पाहिजे होती : धसChhaava movie review: विकी कौशलचा 'छावा' सिनेमा कसा आहे? पहिला मराठी रिव्ह्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
बिहार दौऱ्यात मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, ऑनलाईन पैशांची मागणी; असा फसला डाव
बिहार दौऱ्यात मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, ऑनलाईन पैशांची मागणी; असा फसला डाव
सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या अन् डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांना सुवर्णपदक, 68 व्या ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या अन् डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांना सुवर्णपदक, रांचीतील स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
Donald Trump On Bangladesh Crisis : डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प जास्त खोलात न जाता म्हणाले, बांगलादेशचा मुद्दा पीएम मोदींवर सोपवतोय, याचा कितपत परिणाम होणार?
Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.