एक्स्प्लोर

वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर का करु नये? जाणून घ्या

Mobile Phone Use : वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करु नये, असं सांगितलं जातं. पण यामागचं नेमकं कारण काय आहे, हे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर.

मुंबई : मान्सूनची (Monsoon) चाहूल लागली असून ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या सुरुवातीला वीज पडून (Lightning) नुकसानीच्या घटना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वीज पडून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करु नये, असं सांगितलं जातं. पण यामागचं नेमकं कारण काय आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर ही बातमी जरूर वाचा.

पावसाळ्यात जेव्हा विजा कडकतात, तेव्हा अनेक लोक विद्युत उपकरणे बंद करतात. याशिवाय पावसाळ्यात विजा चमकताना खुल्या आकाशाखाली मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली जाते, पण यामागचं नेमकं कारण काय? हे फार कमी लोकांना माहिती आहे. वीज चमकताना मोबाईल फोन न वापरण्यामागचं कारण काय? मोबाईल फोन आणि विजेचा नेमका संबंध काय? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्याचं उत्तर जाणून घ्या.

या कारणामुळे मोबाईल फोन वापरणं घातक

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आपण मोबाईल फोन वापरतो, तेव्हा तो अतिनील किरणे वेगाने उत्सर्जित करतो. अतिनील किरण विजेला स्वतःकडे वेगाने आकर्षित करतात. एका वैद्यकीय जर्नलमध्ये यासंबंधित माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. 

वीज चमकताना मोबाईल फोन बंद ठेवावा

वीज पडून अनेकांचा मृत्यू झाल्याचा घटना तुम्ही ऐकल्या वाचल्या असतील. बहुतेक वेळा हे लोक पावसात मोबाईल फोन वापरत असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याचं समोर आलं आहे. यामुळेच जेव्हा वीज चमकते, तेव्हा मोबाईल फोन बंद ठेवावा, असं सांगितलं जातं. याशिवाय मोकळ्या आकाशात मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली जाते.

वीज चमकताना इलेक्ट्रॉनिक उपकरणेही बंद करावीत

विजा चमकताना घरातही टीव्ही, फ्रीज, कुलर, स्मार्ट टीव्ही अशी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणं टाळावे आणि ती बंद ठेवावीत. याशिवाय लॅपटॉप विजेलाही आकर्षित करतो, त्यामुळे पावसाळ्यात टिन शेडखाली बसून मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळावा. तसेच या पावसाळ्यात विद्युत खांब देखील कंडक्टर म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात, कोणत्याही वायरला जोडलेल्या आणि त्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहण्यास सांगितलं जातं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
Madhuri Dixit: या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
Bihar Election 2025: बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bank Board Clash : मुंबई एसटी बँकेच्या संचालक बैठकीत राडा, सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
Devendra Fadnavis On MVA : म्हणून शरद पवार आज त्यांच्यासोबत गेले नाहीत
Voter List Scam: मतदार यादीत घोळ, ठाकरे बंधू आक्रमक, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Bacchu Kadu Farmers Protest : बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली नागपूरात भव्य एल्गार मोर्चा
ST Bank Scam : अपमानास्पद बोलल्याचा आरोप, ST बँक बैठकीत सदावर्ते आणि शिंदे गट भिडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
Madhuri Dixit: या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
Bihar Election 2025: बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
Bihar Election 2025 : नितीश कुमारांच्या जदयुकडून 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विधानसभेच्या मैदानात एकही मुस्लिम नाही
नितीश कुमारांच्या जदयुकडून 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विधानसभेच्या मैदानात एकही मुस्लिम नाही
Pune : 27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन
तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार, हिंदी गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी
तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणणार, हिंदी गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी
Bihar Election : चिराग पासवान आशावादी असलेल्या 5 जागांवर जदयूचे उमेदवार, नितीशकुमार यांच्याकडून पहिल्या यादीत मोठी खेळी
चिराग पासवान आशावादी असलेल्या 5 जागांवर जदयूचे उमेदवार, नितीशकुमार यांच्याकडून पहिल्या यादीत मोठी खेळी
Embed widget