एक्स्प्लोर

Electric car in India : भारतात Hyundai इलेक्ट्रिक कार Ioniq 5 EV लाँच होणार ?

भारतातील इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेवर अनेक दिग्गज कंपन्यांचे लक्ष आहे. Hyundai ची इलेक्ट्रिक कार Ioniq 5 EV ही कार भारतात लाँच होणार का याची उत्सुकता अनेकांना आहे.

भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. काही कार कंपन्यांनी त्यादृष्टीने पावले उचलत असून इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी प्रयत्न करत आहेत. Hyundaiने देखील आपली इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. Hyundai ने आपल्या भारतातील मुख्यालयात  Ioniq 5 EV ही इलेक्ट्रिक कार प्रदर्शनास ठेवली होती. मात्र, कंपनीने त्याच्या लाँचिंगबाबत कोणतेही भाष्य केले नाही.  Ioniq 5 EV ही एसयूएव्ही कार असून BEV प्लॅटफॉर्मवर कार तयार करण्यात आली आहे. 

 Ioniq 5 EV या कारमधील आतील भाग अधिक प्रशस्त असल्याचे दिसून येते. डिझाइनच्या बाबतीत  Ioniq 5 EV ही कार अधिक आकर्षक आहे. चौकोनी आकाराचे टेल-लॅम्प, समोरील बंपरवरील अथवा चाकांवरील कट्समुळे कार आकर्षक दिसत आहे. 

कारचा अंतर्गत भागही आकर्षक आहे. मुव्हेबल सेंटर कन्सोल,  फ्लॅट फ्लोअर, इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि ईको-बेस्ड मटेरिअल डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय, 12 इंचाचा टचस्क्रिन आणि चालकासाठी 12 इंचाचा डिस्प्लेही देण्यात आला आहे. 

जगभरात Ioniq 5 ही कार 58 kWh अथवा 72.6 kWh मोटरसह उपलब्ध आहे. Ioniq 5 ही कार टेस्ला मॉडेलच्या Y  आणि इतर इलेक्ट्रिक कारसोबत स्पर्धा करणार आहे. जागतिक बाजारपेठेत या कारची किंमत ३७ लाखांपासून सुरू होते. 

सध्या जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. आयात शुल्क माफ झाल्यास भारतीय बाजारपेठेत या कार उपलब्ध होऊ शकतील. इलेक्ट्रिक कारची किंमत अधिक असली तरी त्याची डिझाइन, श्रेणीदेखील चांगल्या दर्जाची आहे. या कारचा समावेश Hyundai  Kona EV च्या वरील श्रेणीत होऊ शकतो. आता Hyundai  आपली  Ioniq 5 EV भारतात लाँच करणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित वृत्त: 

New Electric car launching in India भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत 'या' कंपनीची एन्ट्री

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget