एक्स्प्लोर

Sambhajiraje : संभाजीराजे यांनी रणशिंग फुंकले, तुळजापुरात 'स्वराज्य' संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण

संभाजीराजेनी स्वराज्य संघटनेची सुरुवात करताना सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा पाया रचला आहे. स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही, मात्र वेळप्रसंगी आम्हाला तो मार्ग मोकळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Sambhajiraje : Sambhajiraje : राज्यसभेचे माजी खासदार, संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य संघटनेच्या लोगोचे अनावरण केले. तुळजापुरात आयोजित सभेत संभाजीराजेनी स्वराज्य संघटनेची अधिकृत सुरुवात करताना सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा पाया रचला आहे. यावेळी त्यांनी बोलताना स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही, मात्र वेळप्रसंगी आम्हाला तो मार्ग मोकळा असल्याचे सांगत स्पष्ट संकेत दिले आहेत. 

दरम्यान, संभाजीराजे यांनी या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक दुर्गुम भागात जाणार असल्याचे ते म्हणाले. 

सर्वसामान्य लोकांना ताकद देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज तुळजापूरात आई भवानीच्या मंदिरासमोरून स्वराज्य संघटनेची सुरुवात होत आहे. आमच्याकडे लोकांसारखा पैसा नाही. काही जण म्हणतील की हे मधूनच कुठून आले? केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे वंशज आहे म्हणून हे करत आहेत. मात्र, मी माझा राजवाडा 20 वर्षांपासून सोडून दिला आहे. माझं वैभव सोडून दिलं आहे. महिन्यात पाच दिवसांपेक्षा जास्त मी तिथे राहत नाही. 

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मी लोकांना समजवण्याचे काम केलं

संभाजीराजे यांनी यावेळी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मी लोकांना समजावले होते. त्यानंतर शासनाला पर्याय सुचवले होते. देवेंद्र फडणवीस यांनाही टिकणारे आरक्षण द्या म्हणून सांगितले होते. आताचे मुख्यमंत्री पॉसिटिव्ह आहेत, त्यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

अबू आझमींना फटकारले 

औरंगजेबबद्दल तो आमदार म्हणतो चुकीची मांडणी झाली. अशांना देशातून बाहेर फेकलं पाहिजे. अशा प्रकारची वक्तव्ये करणारी लोक बेशरम असल्याची हल्लाबोल त्यांनी केला. मात्र, यापुढे असं चालणार नसणार नसल्याचे ते म्हणाले. स्वराज्य संघटनेत कडक वागणार असल्याचे सांगत आम्हाला डिवचल्यास आम्ही अंगावर येणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार 

दरम्यान, संभाजीराजे यांनी या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक दुर्गुम भागात जाणार असल्याचे ते म्हणाले. माझं स्वप्न आहे राज्यातील 50 किल्ले पूर्वीच्या रूपात आले पाहिजेत.किल्ल्याचे संवर्धन करणे हे देखील आमच्या संघटनेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
Embed widget