एक्स्प्लोर

Solapur : सांगोला तालुक्यात दुष्काळाचे चटके, बैठकीसाठी खासदार निंबाळकर दिल्लीतून सांगोल्यात; अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी सांगोल्यात बैठक घेतली.

Ranjeetsingh Naik Nimbalkar : राज्यातील बहुतांश भागात पावसानं (Rain)दडी मारल्यानं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं पाण्याअभावी वाया जात आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत असून, चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला (Sangola) तालुक्यात दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळं मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी सांगोल्यात तातडीची बैठक घेतली. निंबाळकर हे अधिवेशनासाठी दिल्लीत गेले होते. पण ते तातडीनं दिल्लीतून पुण्यात आले आणि तिथून ते हेलिकॉप्टरने सांगोल्यात आले. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. 

सांगोला आणि पंढरपूरसाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे नियोजन करा

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीसंदर्भात आग्रह धरला होता. त्यानंतक दिल्लीत असलेले खासदार निंबाळकर दुपारी विमानाने पुण्यात आले. तेथून हेलिकॉप्टरने सांगोल्यात पोहोचले. यावेळी बैठकीत निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. सांगोला आणि पंढरपूरसाठी एनआरबीसी कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे नियोजन 72 तासात करुन त्या वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नियमाने पाणी देण्याच्या सूचनेसोबतच टेंभू म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबतही अशाच पद्धतीने खासदार निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. 

सांगोला तालुक्यातील 81 गावांना पाण्याची टंचाई 

ग्रामीण भागात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने मागेल त्या गावांना पाणी टँकर सुरु करण्याच्या सूचना यावेळी खासदार निंबाळकर यांनी दिल्या. सध्या केवळ 59 दिवस पुरेल इतकाच चारा असल्यानं चाऱ्याचं नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सांगोला भागात चारा छावण्या सुरु करण्याची वेळ येणार असल्याचे निंबाळकर म्हणाले. आता पालकमंत्र्यांशी बोलून आधी टंचाई जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. सध्या सांगोला तालुक्यातील 81 गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळं 17 सप्टेंबर रोजी दिड टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडण्यात येणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यामुळं या सांगोला आणि पंढरपूर या दोन्ही शहरातील पाणी कपात 20 सप्टेंबरपासून दूर होईल असे त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर खासदार निंबाळकर पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले. 

 नदी-नाले कोरडे 

सांगोला तालुक्यातील सर्व नदी, नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. टेंभू आणि म्हैसाळच्या पाण्याचे नियोजन नीट होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याचबरोबर एनआरबीसीच्या कालव्यातूनही अधिकारी पूर्ण क्षमतेने पाणी सोडत नसल्यानं शेतकरी हतबल बनले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच जिल्हा नियोजनाची बैठक घेतली होती. तरीही परिस्थिती बदलत नसल्यानं खासदार रणजित निंबाळकर यांनी तातडीची बैठक घेतली.

महत्त्वाच्या बातम्या:

Dhule News : शेतकरी बंधुनो! परिस्थितीशी दोन हात करा... धुळ्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी रास्ता रोको, शेतकरी हवालदिल 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
Embed widget