एक्स्प्लोर

बर्थडे पार्टीतील वादामुळे मावसभावाकडून बालाजी कांबळेंची हत्या?

दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून मावसभावानेच आळंदीतील नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या केल्याचा संशय आहे.

पिंपरी चिंचवड : आळंदी नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येचं गूढ उकलण्याची चिन्हं आहेत. दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून मावसभावानेच कांबळेंची हत्या केल्याचा संशय आहे. वाढदिवसाच्या पार्टीतील भांडणामुळे हे हत्या झाल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी देहूफाटा भागात राहणारा कांबळेंचा मावसभाऊ अजय संजय मेटकरीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरीत भाजप नगरसेवकाची हत्या
दोन महिन्यांपूर्वी बालाजी कांबळे देहू फाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. त्यावेळी अजय मेटकरी याने दारुच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ केली होती. यावेळी दोघांमध्ये झटपट झाल्याचंही म्हटलं जातं. भांडणानंतर बघून घेईन, अशी धमकी अजय मेटकरीने कांबळेंना अनेकदा दिली होती. त्यामुळे त्यानेच भांडणाचा राग मनात धरुन नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या केली, अशी फिर्याद घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत. काय आहे प्रकरण? आळंदीतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर वडमुखवाडीमध्ये धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा हल्ला झाला होता. बालाजी कांबळे आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक होते. ते पहिल्यांदाच नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यांचा बांधकामाचा छोटेखानी व्यवसाय होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 :
"अजितदादा असते तर भाजपची अशी हिंमत झाली नसती"; पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत धुसफूस, इच्छुक उमदवारानं व्यक्त केला संताप
Pune Crime News: आंदेकर टोळीच्या म्होरक्यांवर कारागृहात 'लॉकडाऊन'; गुन्हेगारी रोखण्यासाठी सीपी अमितेश कुमारांचं मोठं पाऊल
आंदेकर टोळीच्या म्होरक्यांवर कारागृहात 'लॉकडाऊन'; गुन्हेगारी रोखण्यासाठी सीपी अमितेश कुमारांचं मोठं पाऊल
Ban Public Gatherings In Pune: पुणेकरांनो सावधान! आजपासून जमावबंदी लागू, मोर्चे-सभांना बंदी; आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?
पुणेकरांनो सावधान! आजपासून जमावबंदी लागू, मोर्चे-सभांना बंदी; आदेशात नेमकं काय काय म्हटलंय?
2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? युगेंद्र पवारांनी सांगितली कार्यकर्त्यांची इच्छा; विलिनीकरणावरही परखड भाष्य
2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? युगेंद्र पवारांनी सांगितली कार्यकर्त्यांची इच्छा; विलिनीकरणावरही परखड भाष्य

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Maharashtra School: मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
Maharashtra Live blog updates: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
Embed widget