शरद पवार ते विलासराव देशमुख; मंत्र्यांच्या नाराजीमुळे तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर बदल्या?

मंत्री आणि सचिव हा वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. त्यामुळे कोणत्या मुद्द्यांवरून हा वाद  झाला आणि याआधीही असे कोणकोणते वाद गाजलेले आहेत या विषयी जाणून घेऊया...

मुंबई :  कृषी विभागामध्ये मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  आणि सचिव व्ही. राधा यांच्यामध्ये अनेक दिवसांचा संघर्ष सुरू होता. त्या संघर्षाचा शेवट म्हणजे व्ही. राधा यांची  अखेर तडकाफडकी बदली

Related Articles