एक्स्प्लोर

'हे आरोप उद्धव ठाकरे, नाना पटोलेंकडे करायला हवे होते', विधान परिषदेतील विजयी आमदार प्रज्ञा सातवांनी फेटाळले अष्टीकरांचे आरोप

Nanded News: आमदार प्रज्ञा सातव यांनी नांदेड विमानतळावर काँग्रेस पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

Pradnya Satav: विधान परिषदेवर नुकतीच निवड झालेल्या आमदार प्रज्ञा सातव यांनी नांदेड विमानतळावर काँग्रेस पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 

यावेळी विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांसह पक्षातील अनेकांनी नव्याने आमदार झालेल्या प्रज्ञा सातव यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती.

प्रज्ञा सातवांनी फेटाळले अष्टीकरांचा आरोप

विधान परिषदेवर नुकतीच निवड झालेल्या आमदार प्रज्ञा सातव यांनी विमानतळावरच हिंगोली चे खासदार नागेश पाटील अष्टेकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. लोकसभेमध्ये मी किती काम केले आहे हे उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ही माहित आहे. नाना पटोले किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करायला हवी होती असं म्हणत नागेश पाटील आष्टीकर यांना रिमोट म्हणून ऑपरेट करत असल्याचा आरोप प्रज्ञा सातव यांनी केला.

काय केले होते अष्टीकरांनी आरोप?

 हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी करत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचे काम केले नाही असा आरोप अष्टीकर यांनी केला होता. नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेले आरोप प्रज्ञा सातव यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच विमानतळावर भेटण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. दरम्यान, आष्टीकरांच्या आरोपांवर विमानतळावरच त्यांनी हे भाष्य केले.

काँग्रेसची बळकटी वाढणार

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत (Vidhan Parishad election) आमदार प्रज्ञाताई सातव (Pradnyatai Satav) यांच्या विजयानं हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचं पारडं जड झालं आहे.  विधनसभेच्या आमदारांमधून विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रज्ञाताई काँग्रेसच्या एकमेव आमदार ठरल्या असून काँग्रेसचे जिल्ह्यातील बळकटी वाढणार आहे.

हिंगोलीत  शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षांचे आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आता प्रज्ञाताईसातव यांच्या विजयाने काँग्रेसला जिल्ह्यात प्रतिनिधित्व मिळाले असून हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढता आहे. त्यातच हिंगोलीत काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संघटन वाढीला वाव मिळणार आहे.

हेही वाचा:

हिंगोलीत काँग्रेसचं पारडं जड! विधानपरिषद निवडणूकीत आमदार प्रज्ञाताईंच्या विजयाने काँग्रेसला प्रतिनिधित्व

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा अखेर राजीनामा; सरकारची जेन-झी समोर माघार, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताना काय म्हटलं?
केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा अखेर राजीनामा; सरकारची जेन-झी समोर माघार, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताना काय म्हटलं?
Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मोदी-शाह अजेय नाहीत, ते देखील जातील; प्रधानांची विकेट पडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मोदी-शाह अजेय नाहीत, ते देखील जातील; प्रधानांची विकेट पडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis and Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget