एक्स्प्लोर

गेहलोत यांच्यावर अनुशासनहीनता ठपका, कमलनाथ यांनी दिली क्लीन चिट

Congress President Election: पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये आंतरिक घडामोडींचा वेग आला आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होत.

Congress President Election: पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये आंतरिक घडामोडींचा वेग आला आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होत. मात्र ते काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल,अशी चर्चा आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपद सापडल्यास सचिन पायलट हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री असू शकतात, अशीही चर्चा आहे. याच चर्चेदरम्यान पायलट यांना विरोध करत गेहलोत गटाच्या 82 आमदारांनी बंडाचा इशारा देत राजीनामे लिहिले. आमदारांच्या या बंडाला गेहलोत जबाबदार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर पक्षाने अनुशासनहीनतेचा ठपका ठेवल्याचं बोललं जात आहे. यावरच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. कमलनाथ म्हणाले आहेत की, माझे दोन्ही नेत्यांशी (सचिन पायलट आणि अशोक गेलोत) चांगले संबंध असल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही. ते म्हणाले की, अनुशासनहीaनतेबाबत मी अशोक गेहलोत यांच्याशी बोललो असून दोषी नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.      

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कमलनाथ म्हणाले आहेत की, मी आधीही सांगितलं आहे, मी मध्य प्रदेश सोडून कुठेही जाणार नाही. निवडणुकीसाठी फक्त एक वर्ष शिल्लक आहे. ते म्हणाले की, जर मी केंद्रात कोणतीही जबाबदारी घेतली तर राज्यावरून माझं लक्ष विचलित होऊ शकतो. आता माझं लक्ष फक्त मध्य प्रदेशवर आहे.  

भाजपमध्ये निवडणूक का होत नाही? 

भाजपवर हल्लाबोल करताना कमलनाथ म्हणाले की, मोदीजींना विचारले पाहिजे की ते पक्षात नवीन नेतृत्व का येऊ देत नाहीत. त्यांनी विचारले की येडियुरप्पा नवीन नेतृत्वातून येतात का? त्यांनी विचारले की नड्डा यांची निवड कशी झाली. त्यांना पक्षाध्यक्ष निवडीतून करण्यात आले का, कोणी ठरवले? हे सत्य सर्वांसमोर आहे. भाजपला बेजबाबदार वक्तव्य कार्याची सवय झाली असल्याचं ते म्हणाले आहेत.  

राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दूर का आहे, असा प्रश्न सर्वाना पडला आहे. यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, मी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. मात्र त्यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून ही निवडणूक होत आहे. असं ते म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ankita Murder Case : 'रिसार्टमध्ये सुरु होती देहविक्री अन् अंमली पदार्थांचे अवैध धंदे'; हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दाम्पत्याचा दावा
PFI Ban: PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget