एक्स्प्लोर

Bihar Politics: नितीश कुमार भाजपच्या संपर्कात, बिहामध्ये पुन्हा एकत्र स्थापन करू शकतात सत्ता? प्रशांत किशोर यांचा दावा

Prashant Kishor Big Statement: बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलू शकतं. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपच्या संपर्कात आहे, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Prashant Kishor Big Statement: अलीकडेच नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. मात्र आता बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलू शकतं. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपच्या संपर्कात आहे, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. याबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले आहेत की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संपर्कात आहेत. परिस्थिती बदलल्यास ते पुन्हा युती करू शकतात. मात्र नितीश कुमार यांचा पक्ष जनता दलने (यू) त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. प्रशांत किशोर हे दिशाभूल करून त्यांचा उद्देश राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा असल्याचं जेडीयूने म्हटले आहे. 

प्रशांत किशोर हे सध्या बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत. सक्रिय राजकारणात येण्याचे पहिले पाऊल म्हणून त्यांच्या या यात्रेकडे पाहिले जात आहे. त्यांनी पीटीआयला सांगितले की, नितीश कुमार यांनी खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यामार्फत भाजपशी संवादाचा मार्ग खुला ठेवला आहे. या संदर्भात हरिवंश यांना त्यांच्या प्रतिक्रियेसाठी पाठवलेल्या प्रश्नावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांच्या पक्षाने हा दावा फेटाळून लावला असून कुमार हे पुन्हा कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नाही, असं म्हटलं आहे.

संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी हा दावा केला: जेडीयू

प्रशांत किशोर यांच्या दाव्यावर जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांनी जाहीरपणे सांगितले आहे की ते आयुष्यात पुन्हा कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नाहीत. त्यागी म्हणाले, 'आम्ही त्यांच्या दाव्याचे खंडन करतो. नितीश कुमार 50 वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. तर किशोर सहा महिन्यांपासून आहेत. किशोर यांनी संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर रोजी पश्चिम चंपारण येथील भितिहारवा येथील गांधी आश्रमातून पदयात्रा सुरू केली आहे. या यात्रेत ते येत्या 12-15 महिन्यांत 3,500 किमीचा प्रवास करणार आहेत. प्रशांत किशोर हे जवळपास 18 महिने जेडीयूमध्ये होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर 2020 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. 

इतर महत्वाची बातमी: 

Mallikarjun Kharge : काँग्रेसमध्ये सगळे एकसमान; अध्यक्षपदाची निवडणूक जिकल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Ashok Kharat: अशोक खरातला महिला आयोग पाठीशी घालत आहे का? विजय कुंभारांचा सवाल, देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवत म्हणाले...
अशोक खरातला महिला आयोग पाठीशी घालत आहे का? विजय कुंभारांचा सवाल, देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवत म्हणाले...

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold And Silver Rate Today Gold Rate News Today News Update ABP Majha
Captain Ashok Kharat Case Today News Update Nashik Crime News ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget