एक्स्प्लोर

सरसंघचालकांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा निशाणा; म्हणाले, फक्त माफी मागून चालणार नाही, तर व्यवहारातही बदल हवा

सरसंघचालक मोहन भागवतांच्या (Mohan Bhagwat) वक्तव्यावरुन चांगलंच राजकारण सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Nagpur News : सरसंघचालक मोहन भागवतांच्या (Mohan Bhagwat) वक्तव्यावरुन चांगलंच राजकारण सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  हा बदल योग्य बदल आहे. पण फक्त माफी मागून चालणार नाही. तर आपण व्यवहारात या सगळ्या वर्गाच्या संबंधिची भूमिका कशी घेतोय, यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं आहे. मोहन भागवत यांनी काल नागपुरात झालेल्या कार्यक्रमात ब्राम्हण समाजाने भूतकाळातील चुकांबद्दल पापक्षालन करायला हवे असं म्हटलं होतं. यावर शरद पवारांनी नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाले होते सरसंघचालक

नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत त्यांनी ब्राम्हण हा जन्माने नाही तर क्रमाने ठरत असतो. धर्मशास्त्रात देखील हेच सांगितलं आहे. मात्र मधल्या काळात जातीभेदाची चौकट घट्ट झाली आणि मानवाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले . त्यामुळं आपण पापक्षालन करायला हवं असं म्होऊन भागवत म्हणालेत. 

शरद पवार आणखी काय म्हणाले...

शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने पुरावे मागितले आहेत. आता निर्णय लागू शकतो, याबाबत विचारले असता, मला याबाबत सांगण्‍याचं काही कारण नाही. निवडणूक आयोग यासंबंधीचा निकाल देईल. तो निकाल राजकीय पक्षांना मान्य करावा लागेल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी म्हटलं.  एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. त्या कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेऊन त्यांना रूजू करून घेण्यात आले आहे. यावर प्रश्‍न विचारला असता, तो सरकारचा निकाल आहे, सरकारच त्याबाबत काय ते बोलेल, असे शरद पवार म्हणाले.

निवडणूकीसंदर्भात करणार चर्चा

नागपुरात भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन होणार आहे. येथे पवार हजेरी लावणार आहेत. यासोबतच आगामी निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'

Nagpur Crime : मॅट्रिमोनियल साईटवरुन 15 महिलांना जाळ्यात ओढलं; ठगाला बेड्या, जुगार, सट्ट्यावर उडवायचा पैसे

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget